Breaking News

आजीच्या रुपात सरस्वती भेटून गेली.. फोटो मागची गोष्ट

saleel kulkarni shanta shelke

​सुप्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्यासोबत प्रतिभासंपन्न कवयित्री, लेखिका शांताबाई शेळके बसल्या आहेत. शांताबाई शेळके यांची अनेक गीतं अजरामर झाली. आज चांदणे उन्हात हसले,आधार जिवा, ऋतु हिरवा, ऋतु बरवा, कशि गौळण राधा, कळले तुला काही. काटा रुते कुणाला, कान्हू घेउन जाय, काय बाई …

Read More »

लग्नानंतर बऱ्याच वर्षाने पुण्याला परतली अभिनेत्री.. भाचीला पाहून अश्रू झाले अनावर

neha gadre

अभिनय क्षेत्राला रामराम ठोकून अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर परदेशात जाणे पसंत केले. यामध्ये माधुरी दीक्षित हिचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मात्र अभिनयाच्या ओढीने माधुरी पुन्हा कालासृष्टीशी जोडली गेली. मराठी चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या अश्विनी भावे यादेखील काही वर्षाने पुन्हा कालासृष्टीशी जोडल्या गेल्या. आता मालिका सृष्टीतील काही नायिकांनी आपल्या नवऱ्यासोबत परदेशात संसार थाटला …

Read More »

बंगला, मालमत्ता असूनही हक्काचं घर सोडावं लागलं.. नयना आपटे यांच्या बालपणीचा किस्सा

nayana apte

झी मराठी वाहिनीवरील यशोदा गोष्ट श्यामच्या आईची ही नवी मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. मालिकेत छोट्या बयोची लगीनघाई सुरू आहे. आता तिचा धीटपणा साने कुटुंबियांना भुरळ घालणारा ठरला आहे, मात्र आजीचा तिच्यावर चांगलाच राग आहे. या आज्जी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री …

Read More »

प्रसिद्ध अभिनेत्रीचे दुखद निधन.. शरीराने उंच आणि किरकोळ शरीरयष्टी असल्यामुळे अनेकदा बाहेर काढण्यात आले

actress bela bose

जय संतोषी माँ या गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या, प्रसिद्ध अभिनेत्री बेला बोस यांचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. नृत्यांगना म्हणून बेला बोस यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर चित्रपटाची प्रमुख नायिका ,सहाय्यक अशा भूमिका त्यांनी वठवलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त …

Read More »

मराठी सृष्टीला लाभलेली सोज्वळ नायिका.. फोटोग्राफरमुळे मिळाली चित्रपटात झळकण्याची संधी

jayashree gadkar

मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या सोज्वळ नायिका म्हणून जयश्री गडकर यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कर्नाटक मधील कारवार येथील सदाशिवगड गावात त्यांचा जन्म झाला. गडकर कुटुंब मुंबईला आल्यावर इथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून नृत्याची आवड असणाऱ्या जयश्री गडकर यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. एकदा असेच एका …

Read More »

​मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा.. लवकरच चढणार बोहल्यावर

rashmi patil karbhari laybhari shona

झी मराठीवरील तेजपाल वाघ यांच्या बऱ्याचशा मालिकांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. लागीरं झालं जी या मालिकेनंतर तेजपाल वाघ यांनी कारभारी लयभारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. राजकारणी व्यक्तीच्या आयुष्यावर भाष्य करणारी मालिका जवळपास एक वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. या मालिकेत निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांनी प्रमुख भूमिका …

Read More »

हिंदी चित्रपट गाजवलेली मराठमोळी नायिका.. अखेरच्या दिवसात एकाकी जीवन जगत असताना

actress nalini jaywant

हिंदी मराठी चित्रपट सृष्टीचा सुरुवातीचा काळ मराठमोळ्या नायिकांनी गाजवला होता. यात ललिता पवार, लीला चिटणीस, दुर्गा खोटे, शोभना समर्थ, शांता आपटे या मराठमोळ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. यांच्या जोडीलाच नलिनी जयवंत नावाची देखणी नायिका अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन गेली. १८ फेब्रुवारी १९२६ रोजी नलिनी जयवंत यांचा …

Read More »

​मास्टर शेफ इंडिया रियालिटी शोवर प्रेक्षकांची नाराजी.. इथेही महाराष्ट्राच्या स्पर्धकावर भेदभाव करण्याचे

suvarna bagul masterchef india

सोनी वाहिनीवर मास्टर शेफ इंडिया या रियालिटी शोचा सातवा सिझन सुरु आहे. शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक गृहिणी, विद्यार्थी, वकील, युट्युबर तसेच शेफनी प्रयत्न केले होते. अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ जणांमध्ये ७८ वर्षांच्या गुज्जू बेन नाश्तावाल्या आज्जी देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र स्पर्धेत त्यांना टिकून राहता आले नाही. शोचे परीक्षण …

Read More »

दामिनी या गाजलेल्या मालिकेतली मयुरी आठवते.. आता दिसते अशी

poojangi borgaonkar prateeksha lonkar

दामिनी ही मराठी सृष्टीतील सर्वात जास्त गाजलेली दैनंदिन मालिका ठरली होती. १९९७ ते २००१ या काळात मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. प्रतीक्षा लोणकर हिने दामिनीची भूमिका साकारली होती. मालिकेचे एक वैशिष्ट्य असे होते की हर्षदा खानविलकर, किरण करमरकर, अविनाश खर्शिकर, महेश मांजरेकर, रविंद्र बेर्डे, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आसावरी …

Read More »

हा आकडा लोकांसमोर आला तर धक्का बसेल.. महाराष्ट्रात मराठी सिनेमांचं कटू सत्य आहे

miling gawali movie tejaswini

काही कारणास्तव चित्रपट पूर्ण होत नाहीत किंवा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत याचे एक महत्वाचे कारण असते ते म्हणजे पैसा. चित्रपट बनवण्यासाठी अनेक निर्माते प्रयत्न करतात मात्र यासाठी ते आपलं घर देखील गहान ठेवतात. याचे अलीकडच्या काळात उदाहरण पहायचे झाले तर स्वराज्यरक्षक संभाजी मालिका. पुरेसा पैसा उपलब्ध होत नव्हता तेव्हा अमोल …

Read More »