चित्रपटात नायक नायिके इतक्याच सहाय्यक भूमिका देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात. चित्रपटाच्या या भूमिकांमुळे कथानकाला खरा रंग चढलेला असतो. आज अशाच एका सहाय्यक भूमिकेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या अडखळत बोलण्याचा, व्यंगाचा चित्रपटात वापर कसा करायचा याची जाण मधू आपटे यांना होती. मधु आपटे यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात विनोदी भूमिका …
Read More »“तुमची कामं व्हायला तुमच्याकडे भरपूर पैसे हवे”.. मराठी सृष्टीतील अभिनेत्याची खंत
मराठी चित्रपट तसेच मालिका, नाट्य अभिनेता ओंकार कर्वे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ओंकार कर्वे गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेती करतात. नाशिक येथे त्यांची तीन एकर शेती आहे. याशिवाय सातारा, सांगली, अमरावती, नगर, नाशिक आणि संभाजीनगर येथे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करतात. यात प्रामुख्याने खपली गहू, तूर, ज्वारी, बाजरीचे …
Read More »समंथा रूथ प्रभूचा सेटवर अपघात.. अगोदर आजारपण आणि आता दुखापतीमुळे चाहते चिंतेत
प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या वरुण धवन सोबत ऍक्शन थ्रिलर वेब सीरिज सिटाडेलमध्ये दिसणार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जखम झालेल्या हातांचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये “कामाचा मोबदला” असं आवर्जून लिहिलं आहे. सेटवर ऍक्शन सिन करत असताना समंथाच्या हाताला मोठी दुखापत झाली. दुखापत झालेला …
Read More »अक्षय केळकरच्या नात्याबद्दल समृद्धीने सोडलं मौन..
अक्षय केळकर हा मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता ठरला. खरं तर सुरुवातीपासूनच अक्षयवर प्रेक्षकांची नाराजी होती. महिला सदस्यांसोबत वाईट वागणुकीमुळे त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. मात्र तरीही अक्षय फायनल पर्यंत पोहोचला आणि चौथ्या सिजनचा विजेता ठरला. विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर अक्षयवर अभिनंदनाचा वर्षाव झाला, तर त्याच वेळी अनेक नाराज प्रेक्षकांनी …
Read More »मराठी बिग बॉसनंतर तू कुठल्या चित्रपटात का दिसला नाहीस..
मराठी बिग बॉसचा दुसरा सिजन शिव ठाकरे ने जिंकला होता. शिव ठाकरे हे नाव या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. अनेकदा बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर कलाकाराला नवीन संधी चालून येतात. मात्र शिव ठाकरे कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाला नसल्याने त्याला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये शिव …
Read More »आई हा तुला चालेल का जावई म्हणून.. स्वताच्या लग्नासाठी प्राजक्ताने सुचवलं होतं स्थळ
प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. गुरू श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाला ती बंगलोरला गेली होती. तिथे तिने हजारोंच्या उपस्थितीत रविशंकर यांना एक प्रश्न विचारला होता. लग्न करणं कंपल्सरी आहे का? या तिच्या प्रश्नावर प्रथम श्री रविशंकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. तू हे कोणाला विचारतीयेस असे …
Read More »थरकाप उडवणारी भीतीची लाट.. झी मराठीच्या उलट्या पोस्टचा उलगडा
झी मराठी वाहिनीने आजवर अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वाहिनीचा टीआरपी घसरलेला होता. लोकप्रियता वाढवण्यासाठी झी मराठी वाहिनीने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झी ने दुपारी देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यशोदा आणि लवंगी मिरची या दोन नव्या मालिका आणल्या. तर येत्या १३ मार्चपासून तुला …
Read More »आम्ही मराठी परंपरा जपतो.. म्हणणाऱ्यांसाठी शशांक केतकरची कानउघडणी
अभिनेता शशांक केतकर सध्या स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेत अक्षयची भूमिका साकारत आहे. रमा आणि अक्षयच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. त्याचमुळे ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत १४ व्या क्रमांकावर टिकून आहे. शशांक केतकर याने झी मराठीवरील होणार सून मी ह्या घरची मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर …
Read More »घोटाळेच्या या लुकवर टीका झाली होती.. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं
भरत जाधव यांनी रंगभूमीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात केदार शिंदे, विजय चव्हाण, अंकुश चौधरी सारखी मित्रमंडळी भेटली. केदार आणि अंकुश कॉलेजपासूनचे मित्र मराठी सृष्टीत एवढे लोकप्रिय होतील याची कल्पनाही त्यांनी त्यावेळी केलेली नसावी. भरत जाधव मूळचे कोल्हापूरचे, मात्र त्यांचे शिक्षण परळ येथे झाले. गेल्या २३ …
Read More »रमाचा भूतकाळ उलगडणार.. ८ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा
झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री, चिंगीचा अल्लडपणा, वर्षा आणि आईच्या गमतीजमती. रमाची आनंदीच्या संसारातली लुडबुड यामुळे मालिका विशेष रंजक झालेली आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी आहे. राघवचे तिच्यावर खूप प्रेम होते. म्हणूनच तो दुसरे …
Read More »