‘अगं अगं आई’ म्हटलं की महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ओंकार भोजने रसिक प्रेक्षकांना लगेचच आठवतो. हास्यजत्रा मधील त्याचे सादरीकरण भन्नाट असते बऱ्याचदा हे प्रेक्षक त्याच्याच स्कीट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. पण हास्यजत्रा प्रेक्षकांसाठी एक खेदाची बाब म्हणजे ओंकारकडे आता नवनवीन प्रोजेक्ट ठेऊ लागल्याने तो हास्यजत्रा मध्ये पाहायला मिळत नाही. अर्थात त्याचे …
Read More »वयाच्या ४३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी.. चुकीचा अर्थ काढल्याने सेलिब्रिटींचा उडाला गोंधळ
मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांना लग्न होऊन कित्येक वर्षे झाली तरी अजूनही ते अपत्याच्या प्रतीक्षेत आहेत. मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांना देखील अजूनही मूल नाही. मात्र अमृताचा एका पोस्टवरून सध्या सेलिब्रिटी विश्वात एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे. अमृताने प्रेग्नन्सी किटचा एक फोटो …
Read More »काल झालेल्या घटनेमुळे आम्हाला मनस्ताप झाला आहे.. आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीबद्दल धक्कादायक खुलासे
दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी अनेकजण कोकणासारख्या निसर्गरम्य ठिकाणाची निवड करतात. मात्र अशावेळी हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग करून अनेकांना गंडा घातला जात असल्याचे चित्र आता समोर येत आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या नवऱ्याने आणि मुलीने दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलचे ऑनलाईन पद्धतीने बुकींग केले …
Read More »परदेशात जाऊन मृणालने लूकमध्ये केला कमालीचा बदल.. नव्या लुकची झलक पाहून चाहत्यांना वाटले आश्चर्य
मराठी सृष्टीत खूप कमी नायिका आहेत ज्या केवळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अभिनयाचे कुठलेही आढेवेढे न घेता, कुठल्याही प्रकारे कपड्यांची फॅशन करून अंगप्रदर्शन न करता एक अभिनेत्री आजही रसिकांच्या मनात जागा टिकवून ठेवून आहे. ती अभिनेत्री म्हणजे ‘मृणाल दुसानिस’. हे मन बावरे या मालिकेने एक्झिट घेतल्यानंतर मृणाल …
Read More »महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये होणार चिमुकल्या कलाकारांची एन्ट्री.. सहभागी होण्यासाठी करा एवढेच काम
महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाहीतर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासावेळी नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. अगदी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील समीर चौघुलेच्या विनोदी अभिनयाचं कौतुक वाटतं. त्यामुळे हा शो आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डेंमुळेच भरत जाधवने बदलला होता मोठा निर्णय.. लक्ष्याच्या जयंतीदिनी शेअर केली आठवण
मराठी सिनेमाच्या पडद्यावर विनोदी पटांचा काळ गाजवणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याचा २६ ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज लक्ष्या या जगात नसला तरी त्याच्या विनोदाचं टाइमिंग, सिनेमे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विनोदाने रसिकांना दिलेला आनंद आजही कायम आहे. आज त्याच्या जयंती निमित्ताने अनेक कलाकार लक्ष्या विषयीच्या आठवणी शेअर करत आहेत. अभिनेता …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे मालिकेत पुनरागमन..
दोन तीन मालिका करून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार कालांतराने अभिनय क्षेत्रापासून थोडेसे बाजूला झालेले पाहायला मिळतात. अर्थात उत्तम अभिनय क्षमता असूनही केवळ चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याने ही कलाकार मंडळी या क्षेत्रापासून दूर राहिलेली दिसतात. मात्र आता अशीच अभिनेत्री बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा मालिकेत सक्रिय झालेली पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे …
Read More »‘लकी त्रिशा’.. देवमाणूस मालिकेतील अभिनेत्याचा गर्लफ्रेंड सोबतचा किस्सा
देवमाणूस २ या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरी देवमाणूस या मालिकेच्या पहिल्या पर्वातील पात्र प्रेक्षकांच्या आजही चांगलीच स्मरणात आहेत. मालिकेच्या पहिल्या पर्वात विजय रावांचे पात्र अभिनेता एकनाथ उद्धवराव गीते याने साकारले होते. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे त्याचं मूळ गाव. एकनाथला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं, शाळेतील …
Read More »ब्लॅक अँड व्हाईट आठवणीत ज्येष्ठ अभिनेत्री भावुक..
ज्येष्ठ अभिनेत्री निना कुलकर्णी या गेल्या अनेक दशकापासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. या प्रवासात स्वराज्य जननी जिजामाता, हाच सुनबाईचा भाऊ, सवत माझी लाडकी, शेवरी, नितळ, उत्तरायण, दाग द फायर, ढाई अक्षर प्रेम के. नायक, बादल, फिर भी दिल है हिंदुस्थानी, पहेली अशा …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने घेतला लीप.. ही बालकलाकार साकारणार जयदीप गौरीच्या मुलीची भूमिका
मालिका अधिक रंजक करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील असेच एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जयदीप आणि गौरीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याचमुळे मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणला जात आहे. आता …
Read More »