चंद्रमुखी या चित्रपटामुळे अमृता खानविलकर आणि मानसी नाईक यांच्यात एक वाद झाला होता. खरं तर चंद्रमुखी हा चित्रपट अगोदर सुबोध भावे दिग्दर्शित करणार होता. त्यावेळी विश्वास पाटील, सुबोध भावे आणि मानसी नाईक हे एकत्रित बसले असतानाच सुबोधने मानसीकडे पाहून तूच माझी चंद्रमुखी असे म्हटले होते. अर्थात ही केवळ त्याने त्यावेळी …
Read More »मी एका चांगल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं.. सुरुचीने सांगितले पियुषसोबत लग्न करण्याचे कारण
काल बुधवारी ६ डिसेंबर रोजी अभिनेत्री सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडे सोबत मोठ्या थाटात लग्न केले. या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचे अभिनंदन केले. सुरुची अडारकर हिचे हे पहिले लग्न होते तर पियुष रानडे याचे ही तिसरे लग्न होते. त्यामुळे त्यांचे …
Read More »बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन अंत्यावस्थेत.. सचिन पिळगावकरला भेटण्याची शेवटची इच्छा केली व्यक्त
बॉलिवूड सृष्टीत अनेक कलाकार घडले त्यातलेच एक म्हणजे ज्युनिअर महमूद. ज्युनियर मेहमूद हे बालवयातच विनोदी भूमिकांमुळे प्रसिद्धीस आले होते. त्यांच्या अडखळत बोलण्याच्या हटके स्टाइलमुळे त्यांनी ७० चे दशक गाजवले होते. पण त्यांचे खरे नाव हे नईम सय्यद असे होते, ज्युनियर हे महमूद यांच्यामुळेच त्यांना हे नाव देण्यात आले होते. ज्युनियर …
Read More »मुग्धा वैशंपायणच्या घरी लगीनघाई.. ग्रहमख पूजन आणि हळदीचा थाट पाहिलात का
गायिका मुग्धा वैशंपायण हिने गेल्याच महिन्यात प्रथमेश लघाटे सोबत साखरपुडा केला होता. या दोघांनी मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत कुठलाही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा केला होता. मुग्धाच्या घरी यंदा दोन कार्ये पार पडणार हे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. मुग्धाची ताई मृदुल वैशंपायण हिचेही यावर्षी लग्न पार पडणार असे …
Read More »जुन्या मालिकांना मागे टाकत लक्ष्मीच्या पाऊलांनी मारली बाजी.. टॉप दहाच्या यादीतून झी मराठीचा पत्ता कट
कोणतीही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टिकवून ठेवायची असेल तर त्यात रंजक ट्विस्ट आणावे लागतात. त्यामुळे लेखकाला या गोष्टी संभाळूनच मालिकेचे लेखन करावे लागत असते. मागच्या तीन वर्षांत स्टार प्रवाह वाहिनीला हे गणित उत्तम जमून आलेलं आहे. त्याचमुळे या वाहिनीने टॉप बारा मध्ये स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे. ठरलं तर मग ही …
Read More »उदय सबनीस यांच्या लेकीला फिल्मफेअर अवॉर्डने केले सन्मानित.. अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका म्हणूनही वाजवतीये डंका
उदय सबनीस आणि स्निग्धा सबनीस हे कलाकार दाम्पत्य गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. उदय सबनीस यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही स्वतःचं नाव लौकीक केलेलं आहे. कार्टुन कॅरॅक्टर्स, परदेशी चित्रपट असो किंवा दाक्षिणात्य चित्रपटात त्यांनी डबिंगचे काम केलेले आहे. त्यामुळे उदय सबनीस हे …
Read More »मी नाशिकहून मुंबईला जात होते.. मला खरंच या गोष्टीचा राग आला आता मी काय करावं
प्रवासादरम्यान कलाकारांना चांगले वाईट असे अनुभव येत असतात. हे अनुभव ते सोशल मीडियावर शेअर करतात. विद्या करंजीकर या ज्येष्ठ अभिनेत्री गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर हे दाम्पत्य अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त विद्या करंजीकर या नाशिकला गेल्या होत्या. तिथून …
Read More »रील लाईफ एकत्र काम करताना जुळलं प्रेम.. थाटात पार पडला अश्विनी एकबोटेच्या मुलाचा साखरपुडा
रील लाईफमध्ये एकत्र काम करत असताना अनेक कलाकारांची मनं जुळली आहेत. अशातच आता कन्यादान मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारणारे शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्यादान मालिकेत काम करत असताना शुभंकरला त्याची सहनायिका आवडू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काल मंगळवारी …
Read More »त्या भूमिकेसाठी अगोदर मी नव्हतेच.. सुचित्रा बांदेकर यांनी केला खुलासा
झिम्मा २ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. काल पार पडलेल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील, आदेश बांदेकर यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. रिंकू राजगुरू हिनेही हा चित्रपट पुरुषांनी देखील पाहायला हवा असे मत व्यक्त केले आहे. …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील पावनीची भूमिका साकारली या अभिनेत्रीने.. जी अडकलीये अधिराजच्या प्रेमात
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने काही दिवसांपूर्वीच २५ वर्षांचा लीप घेतला आहे. या २५ वर्षांनंतर जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कहाणी दाखवण्यात येत आहे. नित्या आणि अधिराजच्या रुपात हे दोघे आता आमगावला जाऊन देवी आईच्या दर्शनाला गेली आहेत. तिथेच जयदीप आणि गौरीच्या प्रतिक्षेत असलेल्या माईंशी त्यांची भेट …
Read More »