झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मालिकेतील यश, नेहा, समीर यांच्या इतकीच लाडक्या परीची भूमिका देखील प्रेक्षकांना विशेष भावली आहे. मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ आता तिच्या सहजसुंदर आणि निरागस अभिनयाने एक्सप्रेशन क्वीन म्हणूनही ओळखली जात आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत …
Read More »चित्रपटाच्या प्रमोशनला कपिल शर्माने दिला नकार.. विवेक अग्निहोत्री यांचा आरोप
१९ जानेवारी १९९० रोजी काश्मीर मधील पंडितांनी आतंकवाद्याच्या अत्याचाराला कंटाळून पलायन केले होते. ही घटना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या आगामी चित्रपटातून विवेक अग्निहोत्री यांनी सत्य काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ११ मार्च २०२२ रोजी द काश्मीर फाईल्स हा …
Read More »अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी व्यक्त केली खंत..
अभिनेत्री किशोरी शहाणे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून कलाक्षेत्रात काम करत आहेत. मराठी हिंदी सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र आपल्या २५ वर्षांच्या मुलाला कोणीही काम देत नाही याची खंत त्यांनी नुकतीच मोडियासमोर व्यक्त केली आहे. किशोरी शहाणे याबाबत म्हणतात की माझा मुलगा बॉबी हा लहानपणापासूनच नाटकातून काम …
Read More »श्रेयस तळपदे आणखी एका मुख्य भूमिकेत.. स्टार क्रिकेटर ‘कौन प्रवीण तांबे?’ मध्ये वर्णी
आजवर अनेक राजकीय नेत्यांवर तसेच खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आले आहेत. महेंद्र सिंग धोनी, सायना नेहवाल अशा स्टार खेळाडूंच्या बायोपिकच्या यादीत आता प्रवीण तांबे हे नाव गाजताना दिसत आहे. ज्या वयात खेळाडू निवृत्ती स्वीकारतात त्याच वयात करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रवीण तांबे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. …
Read More »अभिनयासोबतच या मराठमोळ्या कलाकाराचा आहे स्वतःचा कपड्यांचा ब्रँड
मराठी सृष्टीतील अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, निवेदिता सराफ, अपूर्वा नेमळेकर आणि आरती वडगबाळकर या कलाकार मंडळींनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. याच क्षेत्रात गेल्या ७ वर्षांपासून पाय रोवून असलेला अथर्व चव्हाण याने देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विठू माऊली, जाऊ नको दूर बाबा, तू माझा सांगाती अशा …
Read More »तुम्हाला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.. जगा आणि जगू द्या म्हणत अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाला अवघ्या दोन दिवसातच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. झुंड हा चित्रपट विजय बारसे या क्रीडा प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. झोपडपट्टी तसेच फुटपाथवरील गुन्हेगारी, चोरी, गांजा विक्री करणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या मुलांना त्यांची मनं वळवून फुटबॉल खेळाकडे आकर्षित केले. नेमकी …
Read More »अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा क्युट फोटो
एक मोहोर अबोल या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री खुशबू तावडे साळवी हिने प्रथमच आपल्या बाळाचा क्युट फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. राघवच्या जन्मानंतर तब्बल चार महिन्यांनी त्याचा फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर …
Read More »इतका राग होता उच्च वर्णीय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेने घेतला आक्षेप
नागराज मंजुळे यांचा झुंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. पुण्यामध्ये स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी नागराज मंजुळे यांनी हलगी वाद्य वाजवत हा उत्साह साजरा केलेला पाहायला मिळाला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चला हवा येऊ द्या, किचन कल्लाकार, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा शोमधुन नागराज मंजुळे आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी चित्रपटातील …
Read More »पावनखिंड चित्रपटाची दोन आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई.. दैदिप्यमान तिसरा आठवडा १०० टक्के आसनक्षमता जाहीर
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावान सरदार आणि मावळ्यांचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या चित्रपटातून केले आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमावर प्रकाश टाकणारा पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या आठवड्यात देखील हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्स्फूर्त …
Read More »मला तर वाटलं अनिरुद्धला महिलांनी सामूहिक शिव्या देणारा कार्यक्रम असेल.. आईच्या स्मृतीदिनी दिलखुलास गप्पा
अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्धच्या विरोधी भूमिकेने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. अनिरुद्धच्या वागण्यामुळे आपल्याला लोकांच्या शिव्या खाव्या लागतात हे जाणून असणारे मिलिंद गवळी यांनी पुण्यात झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आलेल्या …
Read More »