गेल्या काही वर्षांपासून मराठी कलाकारांना राजकारणाचे वेध लागले आहेत. बहुतेक मराठी कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन कलाकारांच्या बाजू मांडण्याचा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरेखा कुडची, सुरेखा पुणेकर, प्रिया बेर्डे, सविता मालपेकर या मराठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी देखील …
Read More »अख्खी सिरियलच लाथ मारून हाकलली.. अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील विलास पाटीलचे पात्र साकारणारे अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. मालिका प्रेक्षकांचा निरोप …
Read More »प्रशांत दामले यांना होती विसरण्याची सवय.. त्यांचे अपरिचित मजेशीर किस्से
प्रशांत दामले म्हणजे मराठी सृष्टीतील हास्याचा एक खळखळत्या उत्साहाचा झरा असे म्हटले जाते. साखर खाल्लेला माणूस, मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट, बहुरुपी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बहुतेक नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने १००० हून अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रात काम न …
Read More »टॉप १० मध्ये झी मराठीवरील ३ मालिकांनी मिळवले स्थान.. स्टार प्रवाहवरील मालिका प्रथम क्रमांकावर
टीआरपी म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’. मूळ कथानकात वेळोवेळी ट्विस्ट आणून मालिका अधिक रंजक कशी करता येईल याची जणू टीव्ही माध्यमातून स्पर्धाच रंगलेली असते. या स्पर्धेमध्ये जी मालिका बाजी मारेल ती त्या आठवड्याची नंबर एकची मालिका ठरवली जाते. अर्थात हा निर्णय सर्वस्वी चोखंदळ रसिक प्रेक्षकांवरच अवलंबून असतो. गेल्या अनेक वर्षांपासून झी …
Read More »राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा आगामी चित्रपट.. ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांचा आतुर हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाजी लोटण पाटील यांनी अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. धग, चंद्रभागा, हलाल, लफडा सदन आणि भोंगा या चित्रपटात त्यांनी विविध विषयाला हात घातलेला पाहायला मिळाला. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर …
Read More »तब्बल ६ वर्षानंतर या दोन अभिनेत्री दिसणार पुन्हा त्याच भूमिकेत..
लक्ष्य या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. २०११ साली सुरू झालेली ही मालिका सप्टेंबर २०१६ पर्यंत म्हणजेच जवळपास ५ वर्षे टीव्ही माध्यमातून तग धरून होती. एसीपी अभय कीर्तिकर, सलोनी देशमुख, रेणुका राठोड, दिशा सूर्यवंशी, हवालदार मारुती जगदाळे या युनिट ८ मधल्या पात्रांनी मालिकेतून विशेष लक्ष्य वेधून घेतले …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीचे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनी या मालिकेतून जयदीप आणि गौरीला सतत त्रास देताना दिसतात त्यामुळे आता ही गौरी रूप बदलून त्यांना अद्दल घडवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनीचे डाव आता गौरी उधळून लावत असल्याने प्रेक्षक देखील या ट्विस्टमुळे …
Read More »धुमधडाका चित्रपटामधल्या डायलॉग मागची गोष्ट.. अशोक सराफ यांनी आठवणींना दिला उजाळा
महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थाने सावरण्याचे काम केले. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धुमधडाका १९८५ हा पहिला मराठी चित्रपट. निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवलकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी असे दिग्गज कलाकार चित्रपटाला लाभले. या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट …
Read More »१६ वर्षांनी पुन्हा भरणार जत्रा.. कोंबडी पळालीवर थिरकरण्याची लागली उत्सुकता
एप्रिल आणि मे महिने जत्रा, यात्रा, माही उत्सवाने आनंदाने भरलेले असतात. गावोगावच्या जत्रा यात्रांना या चैत्र वैशाखात उधाण येते. अशा जत्रा, यात्रांमध्ये येणारी धमाल अनेकांनी प्रत्यक्षात अनुभवली असेलच. समाजातील अशा परंपरा सिनेमांच्या पडदयावरही चित्रित करण्याचा मोह रूपेरी दुनियेतील कलाकारांना आवरता आला नाही. गावातील राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अनेक गोष्टी या जत्रांच्या …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हाय होल्टेज ड्रामा.. या अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री झाल्याने प्रेक्षक खुश
कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत अभ्या आणि लतीकाच्या नात्यात आता नंदिनीमुळे वाद होऊ लागले आहेत. हे वाद तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी, मुख्य खलनायिका मिस नाशिक आणि हेमाच्या कटकरस्थानामुळे मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अगोदरच्या हेमाची एन्ट्री झाल्याने …
Read More »