बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे केदार शिंदे यांना दिग्दर्शक म्हणून घवघवीत यश मिळाले. या चित्रपटासाठी केदारला कोणीही फायनान्स करायला पुढे येत नव्हता. मात्र जिओने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि बॉक्सऑफिसवर चित्रपटाने कमाल घडवत करोडोंची कमाई केली. सिने क्षेत्रात यश अपयश अशा दोन्ही गोष्टी पचवाव्या लागतात. कधीकाळी केदार शिंदे वर ९० लाखांचे …
Read More »अवधुतने सांगितली त्याला खुपणारी गोष्ट.. परिसरातील रहिवाशांनी वनखात्याकडे केली तक्रार
मराठी इंडस्ट्रीत संगीतकार, गायक, तसेच सूत्रसंचालक अशी ओळख मिळवलेल्या अवधुतच्या घरची रोजची सकाळ ही माकड चेष्टेने होते. कारण अवधुतचे घर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच वसलेलं आहे. घरात काहीतरी खायला मिळेल या उद्देशाने ही माकडं अवधुतच्या घरात हक्काने शिरतात. नुकताच त्याने असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात …
Read More »ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर कालवश.. मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुलगा कौस्तुभ, सुषमा, सुवर्णा या दोन मुली नातवंडं असा त्यांचा परिवार आहे. जयंत सावरकर यांची प्रकृती वृद्धापकाळाने खालावली होती, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे समोर आले आहे. जयंत सावरकर …
Read More »त्याला नीट मराठी येत नाही इंग्लिशही येत नाही.. स्पृहाने सांगितलं मराठी माध्यमाचे महत्व
स्पृहा जोशी ही केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर एक कवयित्री म्हणूनही ओळखली जाते. स्पुहाचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले पण त्यानंतर विज्ञान आणि गणित विषय इंग्लिश माध्यमातून शिकवले जाऊ लागले. पायथागोरसचा सिद्धांत हे अगदी डोक्यावरून गेल्यासारखं वाटायचं. त्यामुळे शिक्षकांना सुद्धा कळलं होतं की यांना काहीच समजत नाही म्हणून त्यांनी मराठीतून शिकवायला …
Read More »लोकांना वाटतं की मी खूपच इन्ट्रोव्हर्ट आहे.. गैरसमजावर सुरुचीने दिलं उत्तर
छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं या मालिकेतून सुरुची अडारकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. का रे दुरावा ही तिची सर्वात गाजलेली मालिका. सुरुचीचे बालपण आणि शिक्षण ठाण्यात झाले होते. कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर सुरुचीने मालिकांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. पहचान ही दूरदर्शनवरची तिची पहिली अभिनित केलेली मालिका ठरली होती. यानंतर ती …
Read More »इर्शाळवाडीच्या मदतीला सरसावला ओघ.. अभिनेत्री जुई गडकरीने पाठवली मदत
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावर असलेल्या इर्शाळवाडीवर चार दिवसांपूर्वी दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण इर्शाळवाडी उध्वस्त झाली. ही बातमी समजताच एनडीआरएफ कडून मदतकार्य सुरू झाले. तर अनेक सामाजिक संस्था आणि ट्रेकर्सने याठिकाणी जाऊन स्वेच्छेने मदतकार्यास हातभार लावला. आतापर्यंत या दुर्घटनेत २७ जण मृत आढळले तर अजूनही ७८ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान …
Read More »अतिशय साध्या पद्धतीने पार पडला अमृता प्रसादचा साखरपुडा.. त्यांचा हाच अंदाज चाहत्यांना भावला
मराठी बिग बॉसच्या प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले. मात्र हे सदस्य बिग बॉसच्या घरातून जसे बाहेर पडले तसे त्यांनी आपले नाते संपुष्टात आणले. पण आता प्रथमच बिग बॉसच्या चौथ्या सिजनची जोडी विवाहबंधनात अडकताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात असताना प्रसाद जवादेचे नाव तेजस्विनी लोणारी सोबत जोडले गेले. मात्र तेजस्विनीची …
Read More »नेहा पेंडसेने सुरू केले मुंबईत आणखी एक रेस्टॉरंट.. सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
कलाकार मंडळी ही नेहमीच अभिनय क्षेत्राच्या जोडीला व्यवसाय क्षेत्रातही आपले नशीब आजमावतात. हिंदी सृष्टीत या गोष्टी सर्रास अनुभवायला मिळतात. अशातच मराठी कलाकारांनी देखील आता हॉटेल व्यवसाय क्षेत्रात जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे हिने देखील अभिनयाच्या जोडीला या व्यवसायात पाऊल टाकलेले आहे. २०२० साली शार्दूल सिंह बयास या …
Read More »उत्तम गुण मिळवून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करणाऱ्या मराठी अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव
मराठी सृष्टीतील बरेचसे सेलिब्रिटी उच्चशिक्षित आहेत. कोणी डॉक्टर, वकील, शिक्षक तर कोणी इंजिनिअर सारख्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. आज अशाच एका अभिनेत्रीने शूटिंगच्या व्यस्त शेड्युल मधूनही उत्तम गुण मिळवून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. ही अभिनेत्री आहे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता गायकवाड ही मराठी सृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. झी …
Read More »छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर कलाकृती घडवायची.. मदतीसाठी खासदाराकडे गेलो तेव्हा धक्कादायक अनुभव आला
झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोच्या दोन्ही सिजनमध्ये मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांना आमंत्रित करण्यात येत होते. त्यामुळे तिसऱ्या सिजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तिसरा सिजन सुरू झाला तेव्हा सुरुवातीच्या काही एपिसोडमध्ये राजकारण्यांना पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. आरोप प्रत्यारोप तर बातम्यांमध्ये बघतो …
Read More »