स्वातंत्र्य लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून डफावर थाप मारत शाहिरी ललकारी देत महाराष्ट्राची परंपरा सर्वदूर पोहचवली. ती खऱ्या अर्थाने शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांनी. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने भरभरून प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मीनाक्षी राठोड हिने देवकीची भूमिका गाजवली होती. काही दिवसांपूर्वीच मिनाक्षीने प्रेग्नन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. ९ महिने गरोदर राहूनही तिने मालिकेत कासम केले होते त्यावरून तिचे मोठे कौतुक करण्यात येत होते. नुकतेच मिनाक्षीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. काल मीनाक्षी आणि कैलाश …
Read More »मराठी अभिनेत्याचा पार पडला हळदीचा सोहळा.. रजिस्टर पद्धतीने केले लग्न
मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम सुरू झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच बहुचर्चित जोडी म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे मोठ्या थाटात लग्नाचा सोहळा पार पडला. या बातमीसोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता लग्नाच्या गाठित अडकला आहे. लकी चित्रपट फेम अभिनेता अभय महाजन याने नुकतेच कोरिओग्राफर असलेल्या …
Read More »पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची स्पर्धक.. बक्षीस म्हणून मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश
रविवारी ८ मे रोजी स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले होते. तर सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांनी परिक्षकाची भूमिका निभावली. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी.. या अभिनेत्रीने मालिका सोडण्याचा घेतला निर्णय
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने काही दिवसातच प्रेक्षकांची पसंती मिळवली. विशेष म्हणजे अप्पू आणि शशांकची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. अप्पूचा अल्लडपणा तर शशांकचा समजूतदारपणा या मालिकेतून दाखवण्यात आला आहे. त्यातून घडणाऱ्या गमती जमती मनोरंजन करत आहेत. या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभली असून ही जाणकार कलाकार …
Read More »प्रार्थना बेहरेने मालिकेतून घेतला ब्रेक.. आता यश घेणार परीची काळजी
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत गेल्या काही भागांपासून नेहा नाराज झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून बंडू काकांना घेऊन ती पॅलेसमध्ये राहायला आलेली असते मात्र सिम्मी काकूंमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. याचमुळे नेहा पॅलेस सोडून तिच्या चाळीतल्या घरी निघून गेलेली असते. नेहाचा रुसवा दूर करण्यासाठी आजोबा काका …
Read More »शिवानी बावकरचा अवघ्या २२ दिवसात शूट झालेला ग्रामीण बाज असलेला चित्रपट
लागीरं झालं जी या मालिकेतून शितलीच्या भूमिकेने शिवानी बावकरला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर शिवानी आणखी काही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आता शिवानी गावरान बाज असलेली भूमिका साकारताना दिसणार आहे. आज ६ मे रोजी शिवानी बावकर अभिनित ‘गुल्हर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटाची …
Read More »श्यामला मामीला ओळखलं?.. या अभिनेत्रीने साकारली आहे दमदार भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवर तुझेच मी गीत गात आहे ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत स्वरा हे मध्यवर्ती पात्र आहे. मल्हार वैदेहीला सोडून दुसरा संसार थाटतो त्याला पिहु नावाची मुलगीही असते. तर वैदेही आपल्या मुलीसोबत भावाकडे राहत असते मात्र तिला नवरा सोडून गेला म्हणून श्यामला वहिनीकडून सतत बोलणी खावी …
Read More »बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा
कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. ऑगस्ट २०१८ साली सुरू झालेल्या या मालिकेतून बाळू मामांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३ वर्षांहुन अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत सखूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा …
Read More »अंजली पाठक बाई आणि राणादा साखरपुडा करत म्हणाले ”तुझ्यात जीव रंगला”
खरंतर एखादी मालिका सुरू असते तेव्हा त्यातील नायक आणि नायिकेच्या जोडीची, त्यांच्यातील केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू असते. पण मालिका संपल्यानंतरही चर्चेत राहणाऱ्या जोड्या हटकेच म्हणाव्या लागतील. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठकबाई यांची जोडी गाजली ती त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे. साध्याभोळ्या राणावर शिकलेल्या अंजली पाठक बाई फिदा झाल्या आणि …
Read More »