Breaking News
Home / Priyanka Joshi (page 2)

Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

आशा भोसले यांच्या नातीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण.. साकारणार ऐतिहासिक भूमिका

zanai bhosale asha bhosale

कुठल्याही कलाकारासाठी पहिला प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा असतो. अशातच जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर तो आयुष्यातील सोनेरी क्षण मानला जातो. असाच काहीसा अनुभव प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई हिने घेतला आहे. नुकत्याच एका सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांची नात जनाई भोसले …

Read More »

धक्कादायक! ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्याच्या नावाने चाहत्यांची फसवणूक

aamit bhanushali with jui gadkari

मालिका चित्रपटातून काम करत असताना कलाकारांना प्रसिद्धी मिळते. पण या मिळालेल्या प्रसिद्धीचा कोणीतरी त्यांचा चाहता गैरवापर करत असतो. स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अर्जुन आणि सायलीच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीमुळे मालिकेचे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अर्जुनची भूमिका साकारणारा अमित …

Read More »

चला हवा येऊ द्या नंतर आता काय?.. १० वर्षाच्या सोहळ्याला निलेश साबळे अनुपस्थिती

nilesh sable chala hawa yeu dya

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकताच या शोचा दहा वर्षाचा आढावा घेणारा सोहळा साजरा करण्यात आला. कुशल बद्रिके, भाऊ कदम, अंकुर वाढवे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, तुषार देवल, योगेश शिरसाट यांसह रोहित चव्हाण, स्नेहल शिदम यांनीही चला हवा येऊ …

Read More »

पुन्हा एकदा रिऍलिटी शोचा अनपेक्षित निकाल.. प्रेक्षकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

vaibhav gupta indian idol winner

रविवारी रात्री इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोच्या १४ व्या सिजनचा महाअंतिम सोहळा पार पडला. यावेळी वैभव गुप्ता या स्पर्धकाने विजयाच्या ट्रॉफीवर शिक्कामोर्तब केला. कानपुरच्या वैभवने ट्रॉफीसह, २५ लाखांचा धनादेश आणि मारुती सुझुकी ब्रेझा अशी बक्षिसं जिंकली. अंजना पद्मनाभन, अनन्या पाल, पियुष पनवार, सुभादीप दास आणि आद्य मिश्रा हे स्पर्धक या …

Read More »

मला पुरस्कार मिळावा म्हणून ते दादा कोंडके यांच्याशी भांडले.. बहिष्कार टाकण्यापर्यंत झाला मोठा वाद

usha naik dada kondke

नुकत्याच पार पडलेल्या ५७ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने उषा नाईक यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीचा आढावा सांगितलेला पाहायला मिळाला. कला क्षेत्रातील राजकारणाबद्दलही त्यांनी एक खंत व्यक्त केली. …

Read More »

राजा गोसावी यांचा स्मृती दिन.. ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची मुलगी

raja gosavi sharmishtha deshpande

आज २८ फेब्रुवारी रोजी दीवंगत अभिनेते राजा गोसावी यांचा स्मृतिदिन. मेकअप रूममध्ये चेहऱ्याला रंग लावत असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने राजा गोसावी यांचे निधन झाले होते. चिमण्यांची शाळा, गंगेत घोडं न्हालं, येथे शहाणे राहतात, दोन घडीचा डाव, अवघाची संसार, डार्लिंग डार्लिंग, तुझे आहे तुजपाशी या आणि अशा कितीतरी कलाकृतीतून सहजसुंदर …

Read More »

सिद्धार्थ तीतीक्षाचा साखरपुडा संपन्न.. हळदी सोहळ्याला रसिका सुनील, गौरी नलावडेची हजेरी

titeeksha tawde wedding

अभिनेत्री तीतीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ आणि तीतीक्षाचा साखरपुडा संपन्न झाला. दोन दिवसांपूर्वी सिध्दार्थच्या घरी हळद फोडण्याचा कार्यक्रम​ पार पडला होता. त्यानंतर वऱ्हाड निघालं बरं का असे म्हणत तो अभिनेत्री अनघा अतुल सह ठाण्यात दाखल झाला. काल रविवारी या दोघांचा साखरपुडा …

Read More »

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण तर रविंद्र महाजनी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

ashok saraf ravindra mahajani award

गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी वरळी येथील डोम नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे ५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. अमेय …

Read More »

“बेहनो और भाइयों” गीतमालाचा भारदस्त आवाज हरपला.. प्रख्यात निवेदक अमीन सयानी यांचे निधन

ameen sayani

मनोरंजन जगतासाठी आणखी एक दुःखाची बातमी समोर आली आहे. काल हिंदी चित्रपट मालिका अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आणि आज २१ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी समोर आली. या एकापाठोपाठ एक आलेल्या बातमीने कला सृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. अमीन सायनी …

Read More »

कुणितरी येणार येणार गं.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या अभिनेत्याने दिली गोड बातमी

sanjay patil baby good news

डॅड टू बी असे म्हणत सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्याने पत्नीचे डोहाळजेवणाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हा अभिनेता आहे संजय पाटील. मालिकेत त्याने उदय शिर्के पाटीलचे पात्र साकारले होते. उदयचे पात्र मजेशीर असल्याने त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली होती. काही दिवसांपूर्वी मालिकेने २५ वर्षांचा लिप …

Read More »