मराठी चित्रपट सृष्टीला जसे चांगले दिवस आले आहेत तसेच चांगले दिवस मालिका सृष्टीला देखील अनुभवायला मिळत आहेत. केवळ एक दोन मालिकेत काम करून ही कलाकार मंडळी आता महिन्याला चांगले मानधन मिळवून आपले आयुष्य सुखकर करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी गाडी घेण्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर …
Read More »हृताच्या मेहेंदी आणि हळदी सोहळ्याचे न पाहिलेले खास फोटो
कुठलाही गाजावाजा न करता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नायिका म्हणजेच हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला मराठी तसेच हिंदी सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या हृता मन उडू उडू झालं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील कलाकार पूर्णिमा तळवळकर, ऋतुराज …
Read More »हृता आणि प्रतीक यांचे थाटात पार पडले लग्न.. कलाकारांनी हजेरी लावून दिल्या शुभेच्छा
फुलपाखरू, मन उडू उडू झालं अशा मोजक्याच मालिका साकारून हृता दुर्गुळेने आपल्या सहज सुंदर अभिनयाने एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केले आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मराठी अभिनेत्री म्हणून हृताने मान पटकावला आहे. तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतीक शाह यांचा आज १८ मे २०२२ रोजी विवाह …
Read More »जय जय स्वामी समर्थ मालिका अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात.. नुकतेच केले प्रिवेडिंग फोटोशूट
कलर्स मराठीवरील स्वामीं महाराजांची महती सांगणाऱ्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अक्षय मुडावदकर, स्वानंद बर्वे, विजया बाबर, पूजा रायबागी, नित्य पवार व नीता पेंडसे या कलाकारांनी सहजसुंदर अभिनयाने ही मालिका गाजवली आहे. लवकरच …
Read More »धक्कादायक! तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतून या अभिनेत्याचा काढता पाय
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मालिकेतील कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. असाच एक धक्का मालिकेच्या चाहत्यांना अस्वस्थ करून टाकणारा आहे. मालिकेतील तारक …
Read More »आनंद दिघे यांचा जीवनपट मिळवतोय प्रेक्षकांची पसंती.. बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत जमवला एवढ्या कोटींचा गल्ला
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणलेली पाहायला मिळाली. प्रत्यक्षात दिघे साहेब कसे होते हे प्रवीण तरडे जाणून होते त्यामुळे त्यांचा परिचय चित्रपटातून व्हावा अशी त्यांची मनापासून ईच्छा होती. चित्रपटाचे शूटिंग रात्रंदिवस चालू होते तरीही चित्रपटातील कलाकार तितक्याच …
Read More »PSI असलेली ही अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात.. हळद आणि मेहेंदी सोहळ्याचा थाट पाहिलात का
पीएसआय असलेल्या पल्लवी जाधव यांनी धडाकेबाज कामगिरी करत लेडी सिंघमची पदवी मिळवली आहे. सोबतच मराठी चित्रपट सृष्टीत एक अभिनेत्री म्हणून पाऊल टाकुन आपली आवड देखील जोपासली आहे. लवकरच पल्लवी जाधव या विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतेच त्यांच्या लग्नातील मेहेंदीचा आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. त्यांच्या या बातमीने त्यांच्यावर …
Read More »आदिनाथ आणि उर्मिला यांच्या चर्चेला मिळाला पूर्णविराम.. उर्मिलानेही दिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक विषय चर्चेत आला आहे, तो म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचे. मिडिया माध्यमातून हा विषय एवढा हाताळला जात आहे की त्यांना अखेर याबाबत मौन सोडावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी पासून आदिनाथ कोठारे चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये होता. तो नेहमी अमृता …
Read More »मन झालं बाजींद मालिकेतील दादासाहेबांना ओळखलं.. झी मराठीवरील या मालिकेत साकारली होती
मन झालं बाजींद या मालिकेत नवनवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. राया आणि कृष्णाला घरातून बाहेर काढलं असून त्यांनी पडवीमध्ये आपला संसार थाटताना दिसत आहेत. इकडे हळदीच्या कारखान्यात रायाचे लक्ष्य नसल्याने विधाते कुटुंबाला नुकसान सोसावे लागत आहे. हे नुकसान होऊ नये म्हणून राया आणि कृष्णा कारखान्यात जाणार असल्याचे ठरवतात. आपल्या नातसुनेने …
Read More »प्रत्येक जण मला विचारतोय अंकुश या भूमिकेसाठी कसा योग्य आहे?.. केदार शिंदेनी दिले उत्तर
स्वातंत्र्य लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून डफावर थाप मारत शाहिरी ललकारी देत महाराष्ट्राची परंपरा सर्वदूर पोहचवली. ती खऱ्या अर्थाने शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांनी. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने भरभरून प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी …
Read More »