झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिन्ही पर्वात शेवंताचे पात्र कायम राहिले. याच भूमिकेने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला अमाप प्रसिद्धी आणि यश मिळवून दिले. खरं तर पहिल्या पर्वात शेवंता होती मात्र ती कशी होती याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती तर मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शेवंता आणि अण्णा नाईक यांचीच चर्चा सगळीकडे …
Read More »सामाजिक बांधिलकी जपणारी मराठमोळी अभिनेत्री…
स्वराज्यरक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते मालिका अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या सामाजिक बांधिलकीमुळे चांगलीच चर्चेत येत आहे. ही अभिनेत्री आहे “अश्विनी महांगडे”. गेल्या दोन वर्षांपासून अश्विनी महांगडे या “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” अंतर्गत विविध समाज उपयोगी योजना राबवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रतिष्ठान अंतर्गत …
Read More »सनफ्लॉवरः सुनील ग्रोव्हरच्या थरारक वेब सीरिजमधील फर्स्ट लूक
झी५ ने नुकताच अद्वितीय खून रहस्य आणि हास्य असलेली वेब मालिका ११ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये सुनील ग्रोव्हर हा मुख्य भूमिकेत असून सनवीर फ्लॉवर सोसायटीत इंस्पेक्टर दिगेंद्र, इंस्पेक्टर तांबे, गिरीश कुलकर्णी, आशिष विद्यार्थी दिलीप अय्यर, मुकुल यांची भूमिका आहे. श्री. अहुजा म्हणून चड्डा, त्यांची पत्नी …
Read More »मराठी सृष्टीतील ही अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI …
मराठी सृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी खऱ्या आयुष्यात पीएसआय अधिकारी बनली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “पल्लवी जाधव”. लहानपण अतिशय कष्टात गेलेल्या पल्लवीला अभिनयाचे वेड कसे लागले ते जाणून घेऊयात… पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या. लहानपणापासून आपण हिरोईन व्हायचं, रॅम्पवर चालायचं, टिव्हीमध्ये झळकायचं हे …
Read More »केदार शिंदे तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा विवाहबद्ध…
श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफु, श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही, घडलंय बिघडलं या आणि अशा कित्येक नाटक आणि मालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती केदार शिंदेने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक कलाकृतीतून त्याच्या अफाट विनोदबुद्धीचे दर्शन वेळोवेळी झालेले पहायला मिळाले. केदार शिंदे रविवारी ९ तारखेला पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याने तो सोशल मीडियावर …
Read More »कोण आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून? फोटो होताहेत व्हायरल
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सृष्टीतलं सर्वात देखणं जोडपं मानलं जातं. खरं तर ऐश्वर्या नारकर यांच्या बहुरंगी अभिनययाचेही रसिकांनी भरभरून कौतुक केलेआहे, सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची लव्ह स्टोरी देखील फारच इंटरेस्टिंग आहे. एका नाटकात काम करत असताना अविनाश नारकर आणि ऐश्वर्या …
Read More »चिरतरुण अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा झाला..
७ मे १९७२ हा अभिनेत्री अश्विनी भावे यांचा जन्मदिवस. काल त्यांचा ४९ वा वाढदिवस साजरा झाला. वयाच्या पन्नाशीतही त्यांचे रूप आजही तितकेच चिरःतरुण दिसते हे विशेष. मराठी सृष्टी सोबतच हिंदी चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या गुणी नायिकेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… अश्विनी भावे यांचे वडील शरद भावे हे प्राध्यापक …
Read More »मुलगी झाली हो मालिकेतील माऊची रिअल लाईफ स्टोरी…
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला ही मालिका गोव्यामध्ये शूट केली जात होती मात्र आता गोवा सरकारच्या निर्बंधनामुळे मालिकेचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. मालिकेच्या सेटवर महा मारीचा शिरकाव देखील झाला असल्याने विलास आणि माऊचे पात्र साकारणारे कलाकार त्याच्या विळख्यात सापडले …
Read More »तेजस्विनी पंडितची सख्खी बहीण आहे तिच्यासारखीच सेम टू सेम
अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही ती प्रेक्षकांसमोर आली. …
Read More »लोकप्रिय मालिकांचे गोव्यामधील शूटिंग झाले बंद, जाणून घ्या कारण
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव काही निर्बंध लावल्यामुळे सर्वच मालिकांचे शूटिंग थांबवले गेले होते. त्यामुळे बऱ्याच मालिकांनी सुरुवातीला रिपीट टेलिकास्ट करण्यावर अधिक भर दिलेला पाहायला मिळाला होता. मात्र यावर तोडगा काढून मालिकेच्या आयोजकांनी चित्रीकरण स्थळ महाराष्ट्राबाहेर हलवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. साधारण मागील दोन आठवड्यांपासून हिंदी मालिकांसह अनेक मराठी …
Read More »