काल बुधवारी ६ डिसेंबर रोजी अभिनेत्री सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडे सोबत मोठ्या थाटात लग्न केले. या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचे अभिनंदन केले. सुरुची अडारकर हिचे हे पहिले लग्न होते तर पियुष रानडे याचे ही तिसरे लग्न होते. त्यामुळे त्यांचे …
Read More »उदय सबनीस यांच्या लेकीला फिल्मफेअर अवॉर्डने केले सन्मानित.. अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका म्हणूनही वाजवतीये डंका
उदय सबनीस आणि स्निग्धा सबनीस हे कलाकार दाम्पत्य गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. उदय सबनीस यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही स्वतःचं नाव लौकीक केलेलं आहे. कार्टुन कॅरॅक्टर्स, परदेशी चित्रपट असो किंवा दाक्षिणात्य चित्रपटात त्यांनी डबिंगचे काम केलेले आहे. त्यामुळे उदय सबनीस हे …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील पावनीची भूमिका साकारली या अभिनेत्रीने.. जी अडकलीये अधिराजच्या प्रेमात
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने काही दिवसांपूर्वीच २५ वर्षांचा लीप घेतला आहे. या २५ वर्षांनंतर जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कहाणी दाखवण्यात येत आहे. नित्या आणि अधिराजच्या रुपात हे दोघे आता आमगावला जाऊन देवी आईच्या दर्शनाला गेली आहेत. तिथेच जयदीप आणि गौरीच्या प्रतिक्षेत असलेल्या माईंशी त्यांची भेट …
Read More »पहिल्याच दिवशी झिम्मा २ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. बॉक्स ऑफिसवर केली घसघशीत कमाई
हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ हा चित्रपट काल शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित करण्यात आला. झिम्मा चित्रपटाला महिला वर्गाने अक्षरशः डोक्यावर घेत चित्रपट हिट केला होता. तसाच काहीसा उत्स्फूर्त प्रतिसाद झिम्मा २ याही चित्रपटाला मिळताना दिसत आहे. काल पहिल्याच दिवशी चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी झिम्मा २ आवडल्याचे सांगितले होते. …
Read More »मी माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ८ सिनेमे केलेत.. झिम्मा २ हा माझा शेवटचा चित्रपट
२४ नोव्हेंबर रोजी झिम्मा २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झिम्मा हा चित्रपट हेमंत ढोमे याने प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. झिम्मा चित्रपटाला महिला वर्गाकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे याच चित्रपटाची पुढची गोष्ट आता झिम्मा २ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे सुचित्रा बांदेकर यांची भाची आणि निर्मिती सावंत …
Read More »माझ्या घराच्या समोर चिमणीचं घरटं होतं.. शिवानी रांगोळेने सांगितला कधीही फटाके न उडवण्याचा किस्सा
तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील अक्षराच्या भूमिकेमुळे शिवानी रांगोळे चांगलीच प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. या भूमिकेमुळे शिवानीला प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले. शिक्षणाचा हट्ट धरणारी अक्षरा भुवनेश्वरीला कसे आपलेसे करते याची कहाणी मालिकेत रंजक झाली आहे. नुकतेच या मालिके निमित्त शिवानी रांगोळे हिने एक मुलाखत दिली त्यात तिने फटाके उडवत नसल्याचे म्हटले …
Read More »सलमान सोसायटी अनाथ मुलांचा शिक्षणासाठी संघर्ष.. गौरव मोरे झळकणार आगळ्या वेगळ्या भूमिकेत
येत्या १७ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘सलमान सोसायटी’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनाथ मुलांची शिक्षणासाठीची ओढ या चित्रपटात दाखवली जाणार आहे. अनाथ मुलांचा हा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी …
Read More »१ तास ४० मिनिटं एकटाच बोलणार आणि तुमचं डोकं फिरवणार.. ओंकार भोजनेचा नवा चित्रपट
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या चित्रपटाच्या माध्यमातून आपले नशीब आजमावत आहे. सहाय्यक, खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा ओंकार गेल्या काही दिवसांपासून आता मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. सरला एक कोटी हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर ओंकारकडे चित्रपटांची रांगच लागलेली पाहायला मिळत आहे. लवकरच ओंकार …
Read More »सुकन्या कुलकर्णीच्या घरी सजला केळवणाचा थाट.. स्वानंदीच्या लग्नाची जोरदार तयारी
सध्या मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसातच अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. तर नुकतेच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायण आणि प्रथमेश लघाटे यांचा साखरपुडा संपन्न झाला. तर तू चाल पुढं मालिका फेम अभिनेता ध्रुव दातार आणि अक्षता तिखे …
Read More »रात्री बाराला दाखवा.. गौरी जयदीपचा पुनर्जन्म पाहून भडकले प्रेक्षक
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस कटकारस्थान करून बिनधास्त राहणारी शालिनी आता गौरी आणि जयदीपला कायमचा संपवण्याचा घाट घालत आहे. गौरी आणि जयदीप या दोघांची मालिकेतून एक्झिट होणार, मात्र या नंतर ही मालिका २५ वर्षांचा लीप घेणार आहे. …
Read More »