प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणलेली पाहायला मिळाली. प्रत्यक्षात दिघे साहेब कसे होते हे प्रवीण तरडे जाणून होते त्यामुळे त्यांचा परिचय चित्रपटातून व्हावा अशी त्यांची मनापासून ईच्छा होती. चित्रपटाचे शूटिंग रात्रंदिवस चालू होते तरीही चित्रपटातील कलाकार तितक्याच …
Read More »PSI असलेली ही अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात.. हळद आणि मेहेंदी सोहळ्याचा थाट पाहिलात का
पीएसआय असलेल्या पल्लवी जाधव यांनी धडाकेबाज कामगिरी करत लेडी सिंघमची पदवी मिळवली आहे. सोबतच मराठी चित्रपट सृष्टीत एक अभिनेत्री म्हणून पाऊल टाकुन आपली आवड देखील जोपासली आहे. लवकरच पल्लवी जाधव या विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतेच त्यांच्या लग्नातील मेहेंदीचा आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. त्यांच्या या बातमीने त्यांच्यावर …
Read More »आदिनाथ आणि उर्मिला यांच्या चर्चेला मिळाला पूर्णविराम.. उर्मिलानेही दिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक विषय चर्चेत आला आहे, तो म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचे. मिडिया माध्यमातून हा विषय एवढा हाताळला जात आहे की त्यांना अखेर याबाबत मौन सोडावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी पासून आदिनाथ कोठारे चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये होता. तो नेहमी अमृता …
Read More »मन झालं बाजींद मालिकेतील दादासाहेबांना ओळखलं.. झी मराठीवरील या मालिकेत साकारली होती
मन झालं बाजींद या मालिकेत नवनवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. राया आणि कृष्णाला घरातून बाहेर काढलं असून त्यांनी पडवीमध्ये आपला संसार थाटताना दिसत आहेत. इकडे हळदीच्या कारखान्यात रायाचे लक्ष्य नसल्याने विधाते कुटुंबाला नुकसान सोसावे लागत आहे. हे नुकसान होऊ नये म्हणून राया आणि कृष्णा कारखान्यात जाणार असल्याचे ठरवतात. आपल्या नातसुनेने …
Read More »प्रत्येक जण मला विचारतोय अंकुश या भूमिकेसाठी कसा योग्य आहे?.. केदार शिंदेनी दिले उत्तर
स्वातंत्र्य लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून डफावर थाप मारत शाहिरी ललकारी देत महाराष्ट्राची परंपरा सर्वदूर पोहचवली. ती खऱ्या अर्थाने शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांनी. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने भरभरून प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मीनाक्षी राठोड हिने देवकीची भूमिका गाजवली होती. काही दिवसांपूर्वीच मिनाक्षीने प्रेग्नन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. ९ महिने गरोदर राहूनही तिने मालिकेत कासम केले होते त्यावरून तिचे मोठे कौतुक करण्यात येत होते. नुकतेच मिनाक्षीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. काल मीनाक्षी आणि कैलाश …
Read More »मराठी अभिनेत्याचा पार पडला हळदीचा सोहळा.. रजिस्टर पद्धतीने केले लग्न
मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम सुरू झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच बहुचर्चित जोडी म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे मोठ्या थाटात लग्नाचा सोहळा पार पडला. या बातमीसोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता लग्नाच्या गाठित अडकला आहे. लकी चित्रपट फेम अभिनेता अभय महाजन याने नुकतेच कोरिओग्राफर असलेल्या …
Read More »पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची स्पर्धक.. बक्षीस म्हणून मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश
रविवारी ८ मे रोजी स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले होते. तर सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांनी परिक्षकाची भूमिका निभावली. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी.. या अभिनेत्रीने मालिका सोडण्याचा घेतला निर्णय
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने काही दिवसातच प्रेक्षकांची पसंती मिळवली. विशेष म्हणजे अप्पू आणि शशांकची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. अप्पूचा अल्लडपणा तर शशांकचा समजूतदारपणा या मालिकेतून दाखवण्यात आला आहे. त्यातून घडणाऱ्या गमती जमती मनोरंजन करत आहेत. या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभली असून ही जाणकार कलाकार …
Read More »प्रार्थना बेहरेने मालिकेतून घेतला ब्रेक.. आता यश घेणार परीची काळजी
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत गेल्या काही भागांपासून नेहा नाराज झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून बंडू काकांना घेऊन ती पॅलेसमध्ये राहायला आलेली असते मात्र सिम्मी काकूंमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. याचमुळे नेहा पॅलेस सोडून तिच्या चाळीतल्या घरी निघून गेलेली असते. नेहाचा रुसवा दूर करण्यासाठी आजोबा काका …
Read More »