Breaking News
Home / Tag Archives: sukh mhanje nakki kay asta

Tag Archives: sukh mhanje nakki kay asta

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील पावनीची भूमिका साकारली या अभिनेत्रीने.. जी अडकलीये अधिराजच्या प्रेमात

pratiksha pokale pavani

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने काही दिवसांपूर्वीच २५ वर्षांचा लीप घेतला आहे. या २५ वर्षांनंतर जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कहाणी दाखवण्यात येत आहे. नित्या आणि अधिराजच्या रुपात हे दोघे आता आमगावला जाऊन देवी आईच्या दर्शनाला गेली आहेत. तिथेच जयदीप आणि गौरीच्या प्रतिक्षेत असलेल्या माईंशी त्यांची भेट …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेनंतर हर्षदा खानविलकर यांची डॅशिंग एन्ट्री.. या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

harshada khanvilkar

काही महिन्यांपूर्वीच रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेत हर्षदा खानविलकर कार्तिकच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. हर्षदा खानविलकरने जॉर्ज स्कूल आणि कीर्ती एम डूंगर्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. अभिनयासाठी तिने वकिलीचा अभ्यासक्रम सोडला होता. १९९० च्या दशकात दूरदर्शनवर चालणाऱ्या दर्द या हिंदी मालिकेतून …

Read More »

रात्री बाराला दाखवा.. गौरी जयदीपचा पुनर्जन्म पाहून भडकले प्रेक्षक

sukh mhanje nakki kay asta

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस कटकारस्थान करून बिनधास्त राहणारी शालिनी आता गौरी आणि जयदीपला कायमचा संपवण्याचा घाट घालत आहे. गौरी आणि जयदीप या दोघांची मालिकेतून एक्झिट होणार, मात्र या नंतर ही मालिका २५ वर्षांचा लीप घेणार आहे. …

Read More »

देवीच्या नावावर वाट्टेल ते खपवता.. मालिकेच्या आणखी एका ट्विस्टवर भडकले प्रेक्षक

girija prabhu sukh mhanje nakki kay asta

महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रसारित होऊन नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. जयदीप आणि गौरीच्या या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून ही मालिका प्रेक्षकांच्या डोक्यात जाऊ लागली आहे. एवढे दिवस होऊनही जयदीप आणि गौरीच्या …

Read More »

मराठी मालिका सृष्टीतील अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी

pashya marriage sukh mhanje nakki kay asta

सध्या सेलिब्रिटी विश्वात लग्नाची धामधूम सुरू आहे. काही सेलिब्रिटी साखरपुडा तर काही सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढत आहेत. काल शुक्रवारी १७ मार्च २०२३ रोजी  मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आकाश नलावडे आणि रुचिका धुरी यांच्या लग्नाचा सोहळा अगदी थाटात पार पडला. आकाश आणि रुचिका यांच्या लग्नाला सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत रंजक वळण.. जयदीप दिसणार नव्या भूमिकेत

mandar jadhav sukh mhanje nakki kay asta

सुख म्हणचे नक्की काय असतं या मालिकेत आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे. शालिनीच्या त्रासापासून लवकरच गौरीची सुटका होणार असल्याने मालिकेला रंजक वळण मिळणार आहे. शालिनीच्या इशाऱ्यावर राहुल गौरीला सतत त्रास देत आहे. जयदीपच्या अनुपस्थितीत गौरी हा सगळा त्रास निमूटपणे सहन करत आली आहे. ह्या गोष्टी आता जयदीपला उलगडल्या असल्याने, …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत आणखी एका बाल कलाकाराची एन्ट्री.. या प्रसिद्ध अभिनेत्रीची आहे मुलगी

shravi panvelkar first serial

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने आता सहा वर्षांचा लीप घेतलेला आहे. मालिकेत गौरीची साथ सोडून जाणारा जयदीप आता त्याच्या लेकीसोबत जीवन जगत आहे. आता त्यांची मुलगी लक्ष्मी सहा वर्षांची झालेली आहे. मात्र इतकी वर्षे उलटूनही जयदीप आणि आपली लेक कुठेतरी सुखरूप असतील असा विश्वास तिला आहे. त्यामुळे गौरी …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने घेतला लीप.. ही बालकलाकार साकारणार जयदीप गौरीच्या मुलीची भूमिका

saisha salvi sukh mhanje nakki kay asta

​मालिका अधिक रंज​​क करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील असेच एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जयदीप आणि गौरीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याचमुळे मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणला जात आहे. आता …

Read More »

गौरीच्या रक्षणासाठी पुन्हा महादेवी झाली प्रकट.. ऐन नवरात्रीत कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात पार पडलं शूटिंग

mahalaxmi temple kolhapur

​स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला धक्कादायक वळण मिळालेले आहे. गौरी आणि तिच्या​​ होणाऱ्या बाळावर मोठं संकट कोसळलं आहे. गौरी आणि बाळ दोघांची अवस्था खूपच क्रिटिकल असल्याने या दोघांनाही आम्ही वाचवू शकत नाही. परंतु आता या संकटातून देवीच त्यांना सुखरूप वाचवू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर …

Read More »

जयदीप नव्हे तर गौरीच आहे माई दादांची मुलगी.. अम्माचा धक्कादायक खुलासा

girija prabhu asha dnyate

स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही त्यातलीच एक मालिका. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचमुळे टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने सुरुवातीपासूनच पहिल्या पाचच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात अनेक संकटं आली. शालिनी …

Read More »