सध्या सेलिब्रिटी विश्वात लग्नाची धामधूम सुरू आहे. काही सेलिब्रिटी साखरपुडा तर काही सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढत आहेत. काल शुक्रवारी १७ मार्च २०२३ रोजी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आकाश नलावडे आणि रुचिका धुरी यांच्या लग्नाचा सोहळा अगदी थाटात पार पडला. आकाश आणि रुचिका यांच्या लग्नाला सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत रंजक वळण.. जयदीप दिसणार नव्या भूमिकेत
सुख म्हणचे नक्की काय असतं या मालिकेत आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे. शालिनीच्या त्रासापासून लवकरच गौरीची सुटका होणार असल्याने मालिकेला रंजक वळण मिळणार आहे. शालिनीच्या इशाऱ्यावर राहुल गौरीला सतत त्रास देत आहे. जयदीपच्या अनुपस्थितीत गौरी हा सगळा त्रास निमूटपणे सहन करत आली आहे. ह्या गोष्टी आता जयदीपला उलगडल्या असल्याने, …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत आणखी एका बाल कलाकाराची एन्ट्री.. या प्रसिद्ध अभिनेत्रीची आहे मुलगी
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने आता सहा वर्षांचा लीप घेतलेला आहे. मालिकेत गौरीची साथ सोडून जाणारा जयदीप आता त्याच्या लेकीसोबत जीवन जगत आहे. आता त्यांची मुलगी लक्ष्मी सहा वर्षांची झालेली आहे. मात्र इतकी वर्षे उलटूनही जयदीप आणि आपली लेक कुठेतरी सुखरूप असतील असा विश्वास तिला आहे. त्यामुळे गौरी …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने घेतला लीप.. ही बालकलाकार साकारणार जयदीप गौरीच्या मुलीची भूमिका
मालिका अधिक रंजक करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील असेच एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जयदीप आणि गौरीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याचमुळे मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणला जात आहे. आता …
Read More »गौरीच्या रक्षणासाठी पुन्हा महादेवी झाली प्रकट.. ऐन नवरात्रीत कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात पार पडलं शूटिंग
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला धक्कादायक वळण मिळालेले आहे. गौरी आणि तिच्या होणाऱ्या बाळावर मोठं संकट कोसळलं आहे. गौरी आणि बाळ दोघांची अवस्था खूपच क्रिटिकल असल्याने या दोघांनाही आम्ही वाचवू शकत नाही. परंतु आता या संकटातून देवीच त्यांना सुखरूप वाचवू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर …
Read More »जयदीप नव्हे तर गौरीच आहे माई दादांची मुलगी.. अम्माचा धक्कादायक खुलासा
स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही त्यातलीच एक मालिका. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचमुळे टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने सुरुवातीपासूनच पहिल्या पाचच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात अनेक संकटं आली. शालिनी …
Read More »मालिकांमधून एकच ट्रेंड पाहून प्रेक्षकांची नाराजी..
प्रेक्षकांचे मनोरंजन करत टीआरपी वाढवण्यासाठी प्रत्येक मालिकेची चढाओढ चालू असते. मग विवाहसोहळा असो किंवा सणसमारंभ हा मनोरंजनाचा थाट प्रत्येक मालिकेत दाखवला जातो. कालच वटपौर्णिमा सण साजरा झाला, त्यामुळे मालिकांमध्ये देखील हाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच यश आणि नेहाचे लग्न झालेले पाहायला …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मीनाक्षी राठोड हिने देवकीची भूमिका गाजवली होती. काही दिवसांपूर्वीच मिनाक्षीने प्रेग्नन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. ९ महिने गरोदर राहूनही तिने मालिकेत कासम केले होते त्यावरून तिचे मोठे कौतुक करण्यात येत होते. नुकतेच मिनाक्षीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. काल मीनाक्षी आणि कैलाश …
Read More »गौरीने दिलं शालिनीला चॅलेंज.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका रंजक वळणावर
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. शालिनी आणि देवकीला धडा शिकवणारी डॅशिंग गौरी प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. गौरी माईंजवळ जाऊन खऱ्या गौरीलाच गौरी असल्याचे नाटक करावे लागतंय, पण आपण यातून बाहेर पडू असे बोलून जाते. मात्र माईंच्या वेशात तिथे …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीचे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनी या मालिकेतून जयदीप आणि गौरीला सतत त्रास देताना दिसतात त्यामुळे आता ही गौरी रूप बदलून त्यांना अद्दल घडवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनीचे डाव आता गौरी उधळून लावत असल्याने प्रेक्षक देखील या ट्विस्टमुळे …
Read More »