मालिका चित्रपटातून काम करत असताना कलाकारांना प्रसिद्धी मिळते. पण या मिळालेल्या प्रसिद्धीचा कोणीतरी त्यांचा चाहता गैरवापर करत असतो. स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अर्जुन आणि सायलीच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीमुळे मालिकेचे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अर्जुनची भूमिका साकारणारा अमित …
Read More »जुन्या मालिकांना मागे टाकत लक्ष्मीच्या पाऊलांनी मारली बाजी.. टॉप दहाच्या यादीतून झी मराठीचा पत्ता कट
कोणतीही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टिकवून ठेवायची असेल तर त्यात रंजक ट्विस्ट आणावे लागतात. त्यामुळे लेखकाला या गोष्टी संभाळूनच मालिकेचे लेखन करावे लागत असते. मागच्या तीन वर्षांत स्टार प्रवाह वाहिनीला हे गणित उत्तम जमून आलेलं आहे. त्याचमुळे या वाहिनीने टॉप बारा मध्ये स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे. ठरलं तर मग ही …
Read More »ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छिते.. जुई गडकरीचे चाहत्यांना आवाहन
ठरलं तर मग या मालिकेमुळेच जुई गडकरी आता महाराष्ट्राची लाडकी नायिका बनली आहे. अभिनयाच्या जोडीला जुई सामाजिक बांधिलकी देखील जपताना दिसत असते. दरवर्षीची तिची दिवाळीची सुरुवात आश्रमातील निराधार आजी आजोबांसोबत होत असते. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्या दिवसाचा आनंद वर्षभर मला ऊर्जा देतो असे ती सांगते. गेली १९ वर्षे ती अशाच पद्धतीने …
Read More »माझ्यासाठी जग थांबलं होतं.. अर्जुनच्या वक्तव्याने नात्याला मिळणार गोड वळण
ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेत सायलीला म्हणजेच तन्वीला संपवण्यासाठी महिपत वेगवेगळे डाव आखत आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर काही गुंडांनी हल्ला केला. सायली गंभीर अवस्थेत होती हे पाहून अर्जुनने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर तिला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होते मात्र सायलीला …
Read More »खरा वडापाव फक्त कर्जतमध्येच मिळतो.. दुसरीकडे जे असतं त्याचं फक्त नाव वडापाव असतं
ठरलं तर मग या मालिकेने जुई गडकरी हिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यामुळे जुईचा फॅन फॉलोअर्स आता चांगलाच वाढू लागला आहे. जुईच्या आयुष्यात अनेक चढउतार आले मात्र यावर तिने यशस्वीपणे मात केलेली पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी जुईने तिच्या गंभीर स्वरूपाच्या आजाराबद्दल खुलासा केला होता. या आजारामुळे जुई पूर्णपणे खचून …
Read More »यावर्षी माझा व्हॅलेंटाईन डे चांगला जाणार आहे.. जुई गडकरीने लग्नाची तारीखच केली जाहीर
एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून जुई गडकरी हिच्याकडे पाहिले जाते. ठरलं तर मग या मालिकेतून ती सायलीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे जुईला मोठी लोकप्रियता मिळत आहे. जुई एवढे वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे, पुढचं पाऊल ही तीची पदार्पणातली पहिलीच मालिका खूप गाजली होती. यानंतर ती अनेक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला …
Read More »आनंदाची बातमी.. जुई गडकरी ठरली ब्रँड अँबेसिडर
ब्रँड अँबेसिडर ज्याला आपण कॉर्पोरेट अँबेसिडर किंवा त्या ब्रॅंडचे प्रतिनिधित्व करणारा प्रसिद्ध चेहरा म्हणूनही ओळखला जाते. कंपनीची उत्पादने किंवा सेवा यांचे सार्वजनिकरित्या प्रतिनिधित्व करून ब्रँडबद्दल जागरूकता वाढवण्याची जबाबदारी या ब्रँड अँबेसिडरवर असते. मराठी सृष्टीत खूप कमी चेहरे आहेत ज्यांनी हे पद भूषवले आहे. त्यात आता अभिनेत्री जुई गडकरी हिचीही भर …
Read More »जुई गडकरीचा अपघात.. चाहत्यांनी काळजी केली व्यक्त
ठरलं तर मग मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री जुई गडकरी हिचा नुकताच अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातातून जुईला किरकोळ दुखापत झाली असे सांगण्यात आले आहे. पण अपघाताची बातमी समजताच तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. जुईला यामुळे अनेक फोन कॉल्स आणि मेसेजेस येऊ लागले आहेत. चाहत्यांची ही काळजी पाहून …
Read More »सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही.. सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे. अर्थात मालिकेचे कथानक आणि त्यातील सहसुंदर …
Read More »‘सायली अगं किती मंद आहेस’.. ठरलं तर मग मालिकेच्या सीनवर प्रेक्षकांच्या संतापजनक प्रतिक्रिया
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं आहे. त्याचमुळे सलग ८ आठवडयाहून अधिक काळ ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत नंबर एकवर स्थान टिकवून आहे. आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या रेसमध्ये ठरलं तर मग ही मालिका अव्वल स्थानावर येऊन पोहोचली आहे. मात्र काही कालावधीनंतर …
Read More »