Breaking News
Home / जरा हटके (page 44)

जरा हटके

PSI असलेली ही अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात.. हळद आणि मेहेंदी सोहळ्याचा थाट पाहिलात का

psi pallavi jadhav

​पीएसआय असलेल्या पल्लवी जाधव यांनी धडाकेबाज कामगिरी ​करत लेडी सिंघमची पदवी मिळवली आहे. ​सोबतच​ मराठी चित्रपट सृष्टीत एक अभिनेत्री म्हणून​ पाऊल टाकुन आपली आवड ​देखील ​जोपासली आहे. लवकरच पल्लवी जाधव या विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतेच त्यांच्या लग्नातील मेहेंदीचा आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. त्यांच्या या बातमीने त्यांच्यावर …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन

sukh mhanje kay asta serial

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मीनाक्षी राठोड हिने देवकीची भूमिका गाजवली होती. काही दिवसांपूर्वीच मिनाक्षीने प्रेग्नन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. ९ महिने गरोदर राहूनही तिने मालिकेत कासम केले होते त्यावरून तिचे मोठे कौतुक करण्यात येत होते. नुकतेच मिनाक्षीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. काल मीनाक्षी आणि कैलाश …

Read More »

मराठी अभिनेत्याचा पार पडला हळदीचा सोहळा.. रजिस्टर पद्धतीने केले लग्न

abhay mahajan wedding

मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम सुरू झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच बहुचर्चित जोडी म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे मोठ्या थाटात लग्नाचा सोहळा पार पडला. या बातमीसोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता लग्नाच्या गाठित अडकला आहे. लकी चित्रपट फेम अभिनेता अभय महाजन याने नुकतेच कोरिओग्राफर असलेल्या …

Read More »

शिव आणि तुझं काय चाललंय?.. चाहत्याच्या प्रश्नावर विणाने असे उत्तर दिले की पुन्हा

veena jagtap shiv thakare

बिग बॉसचा शो हा असा शो आहे जिथे प्रेमप्रकरण गाजली जातात. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये तर असे स्पर्धकच प्रेक्षकांची मने जिंकून विजेते झाली आहेत असे म्हणायला हरकत नाही. मग मराठी बिग बॉसचा शो याला अपवाद कसा ठरेल. या शोचा दुसरा सिजन शिव ठाकरेने जिंकला होता. बिग बॉसच्या घरात असताना विणा …

Read More »

अत्यंत वाईट बातमी आहे की.. सयाजी शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

sayaji shinde save trees

सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. यामागचा मुख्य उद्देश हाच होता की पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वांना मोकळा श्वास घेता यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने त्यांनी …

Read More »

​अंजली पाठक बाई आणि राणादा साखरपुडा करत म्हणाले ​”​तुझ्यात जीव रंगला​”​

hardeek joshi akshaya deodhar engagement

खरंतर एखादी मालिका सुरू असते तेव्हा त्यातील नायक आणि नायिकेच्या जोडीची, त्यांच्यातील केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू असते. पण मालिका संपल्यानंतरही चर्चेत राहणाऱ्या जोड्या हटकेच म्हणाव्या लागतील. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठकबाई यांची जोडी गाजली ती त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे. साध्याभोळ्या राणावर शिकलेल्या अंजली पाठक बाई फिदा झाल्या आणि …

Read More »

​शिवानी आणि विराजसच्या लग्नाची जोरदार तयारी.. रंगली हटके नावाची मेहंदी

shivani rangole mehandi haladi

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराची जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ७ मे २०२२ रोजी संध्याकाळी मराठी नाट्य अभिनेता तसेच दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हापासून या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या …

Read More »

तू तेव्हा तशी मालिकेतील माई मावशी प्रेक्षकांच्या पसंतीस.. माईंची रिअल लाईफ स्टोरी

ujwala jog mai mavashi

तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचे लग्न व्हावे म्हणून माई मावशी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या बहिणीच्या मृत्यू पश्चात तिच्या मुलाची म्हणजेच सौरभची ती नेहमी काळजी घेताना दिसते. वल्ली तिच्या स्वार्थासाठी सौरभकडून सतत पैसे उकळत असते. त्याला नेहमी त्रास देते हे माईमावशी जाणून आहेत. त्यामुळे वल्लीला वठणीवर …

Read More »

दिग्पाल लांजेकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल केली दिलगिरी व्यक्त

digpal lanjekar amol kolhe

दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्या चाहत्याने त्यांना टॅग करून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यात त्या चाहत्याने दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळाले. मात्र हे कौतुक होत असताना डॉ अमोल कोल्हे यांचे आडनाव घेऊन त्यांच्यावर एक आक्षेप घेत म्हटले की ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि …

Read More »

वडिलांची ईच्छा ऐकून लागीर झालं जी मालिकेतील समाधान मामा झाले भावुक

lagira zhala ji marathi serial

लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेतील बहुतेक सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. यातील समाधान मामा हे पात्र ‘पुष्पे जरा गप्प बसतीस का?’ या एका डायलॉगमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. हे पात्र साकारले होते अभिनेते संतोष पाटील यांनी. या मालिकेनंतर संतोष पाटील यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. याचाच फायदा त्यांना …

Read More »