एखाद्या मालिकेचे भाग वाढवायचे असतील तर त्याच्या कथानकात ट्विस्ट आणले जातात. या गोष्टी आता प्रेक्षकांनाही चांगल्याच ठाऊक झाल्या आहेत. हे ट्विस्ट अँड टर्न्स काही काळापुरते प्रेक्षक स्वीकारतातही पण जेव्हा वर्षानुवर्षे मालिका तग धरून राहतात. तेव्हा मात्र प्रेक्षकांचा नाईलाज होतो आणि मालिकेवर टीका करू लागतात. पूर्वीच्या काळी ७ च्या पटीत मालिका …
Read More »