स्वाभिमान शोध अस्तिवाचा या मालिकेत नुकतेच शांतनू आणि पल्लवीने लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शांतनू आणि पल्लवीचे लग्न कधी होणार याकडे प्रेक्षक वाट पाहून होते. निहारिका सोबत शांतनूचे लग्न जुळले होते तर पल्लवी देखील गौरव सोबत लग्नाला तयार झाली होती. मात्र ऐन लग्नाच्यावेळी शांतनूने पल्लवीकडे …
Read More »