सध्या टीआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाह वाहिनी अग्रेसर ठरलेली पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या बहुतेक सर्वच मालिका टॉप १० च्या यादीत स्थान मिळवताना दिसल्या आहेत या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने देखील कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. माझी तुझी रेशीमगाठ, तू तेव्हा तशी आणि मन उडू उडू झालं या …
Read More »मन झालं बाजींद मालिकेत ट्विस्ट.. गुरुजींनी सांगितलेलं भाकित खरं ठरणार
झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. रायासोबत ज्या कोणाचे लग्न होणार आहे तिचा मृत्यू निश्चित आहे असे भाकीत गुरुजींनी वर्तवले होते. रायासोबत लग्न केल्यानंतर कृष्णाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. मात्र त्यातून ती सुखरूप बाहेर पडायची. सध्या राया आणि कृष्णा त्यांच्या …
Read More »