जिगिशा निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केलं आहे. नवीन टीम आणि नव्या संचातल्या चारचौघी घेऊन रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चार स्त्री व्यक्तिरेखा, त्यांच्या आयुष्यातले प्रत्यक्ष रंगमंचावर येणारे …
Read More »मराठी सृष्टीतील खाष्ट सासू भूमिकांसाठी गाजलेला चेहरा
एके काळी मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्याकडे पाहिले जायचे. मुळात आई ‘यमुताई मोडक’ या नाट्य अभिनेत्री, आत्या ‘शांता मोडक’ याही अभिनेत्री आणि गायिका. तर पणजोबा कीर्तनकार, त्यामुळे कलेचा वारसा त्यांना पिढीजात लाभला. ११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना गायन क्षेत्रात जाण्याची ईच्छा होती. शालेय …
Read More »घटस्फोटाच्या चर्चेनंतर सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचे व्यवसाय क्षेत्रात पाऊल.. कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपट सृष्टी सोबत हिंदी चित्रपटात देखील स्वतःची ओळख बनवली आहे. नुकताच त्याचा दे धक्का २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लवकरच तो आता एका नव्या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिध्दार्थने त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार सोबत घटस्फोट घेतला असे बोलले जात होते. …
Read More »श्रेया बुगडे आणि भाऊ कदम सोबत पायलट असलेली ही व्यक्ती आहे खास…
कलाकारांना काम करण्यासाठी नेहमी प्रवास करावा लागतो. या प्रवासात त्यांना त्यांचे अनेक अनुभव देणारे चाहते देखील भेटतात. आपल्या चाहत्यांनी केलेले कौतुक असो वा ओळख दाखवणे असो हे त्यांच्यासाठी नेहमीच भारावून जाणारे ठरत असते. मात्र भाऊ कदम आणि श्रेया बुगडेला इथे एक वेगळाच अनुभव आलेला पाहायला मिळाला आहे. हा अनुभव श्रेयाने …
Read More »अभिनेता अजय पूरकरची नवी घोषणा.. आता मुहूर्त नव्या कामाचा
अनेक सिनेमांमध्ये ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांच्या यादीत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका वठवलेल्या अभिनेता अजय पूरकर याने नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. सोशलमीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. कलाकारांना नेहमीच एक पाऊल पुढे जावं असं वाटत असतं. अभिनयात करिअर केल्यानंतर दिग्दर्शनाचे स्वप्नं खुणावत असतं. तर …
Read More »तू चाल पुढं मालिकेतील अश्विनीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे या अभिनेत्रीने.. नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता
झी मराठी वाहिनीवर तू चाल पुढं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेतील अश्विनीला तिच्या नवऱ्याची, सासूची साथ मिळत नाही. तरी ती तिच्या मुलींच्या आणि सासऱ्यांच्या मदतीने यशाची एक एक पायरी पुढे चढताना दिसणार आहे. नुकतेच बाबाने केलेल्या भाकितावरून श्रेयस नाही तर तूच तुझ्या हिंमतीवर घर बंधू शकते असे …
Read More »तुझ्याशिवाय कुक्की इतका छान जमलाच नसता..
मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच् सांगितले जातात. त्यात अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यातील मैत्री ही त्यांच्या कामातही चांगली केमिस्ट्री बनू शकते. असाच किस्सा अभिनेता अतुल तोडणकर यांनी शेअर केला आहे. मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांचे एकमेकांशी मैत्रीचं नातं आहे. कामाव्यतिरिक्त हे कलाकार त्यांची मैत्री जपत असतात. कलाकार मित्राला पुरस्कार मिळाला की …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांच्याबद्दल अपिरचित खास गोष्टी.. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मुलीचा झाला होता सत्कार
कारे दुरावा, आई कुठे काय करते ,एका लग्नाची दुसरी गोष्ट या आणि अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांधून सोज्वळ आणि सालस भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ईला भाटे यांचे संपूर्ण जीवन विले पार्ले येथे गेले. बालपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या ईला भाटे यांनी शाळेच्या सांस्कृतिक …
Read More »जीवाची होतीया काहिली मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. वयाच्या ८८ व्या वर्षीही दाखवला सेटवर उत्साह
सोनी मराठीवरील जीवाची होतीया काहिली या मालिकेतील अर्जुन आणि रेवथीची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. राज हंचनाळे, प्रतीक्षा शिवणकर यांनी ही भूमिका सहसुंदर वठवली असल्याने मालिकेला अधिक रंग चढला आहे. या दोघांना विद्याधर जोशी, अतुल काळे, सीमा देशमुख, गार्गी रानडे, भारती पाटील, श्रुतकीर्ती सावंत या कलाकारांची साथ मिळाली आहे. …
Read More »माझ्यासाठी विनू कधी झालास ते कळलंच नाही.. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मालिकेच्या सेटवरचा सांगितला किस्सा
मन उडू उडू झालं या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षी ३० ऑगस्ट २०२१ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे अवघ्या वर्षभराच्या आतच या मालिकेने प्रेक्षकांचा हिरमोड न होता आटोपते घेण्याचे ठरवले. हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, रिना अगरवाल, शर्वरी कुलकर्णी, विनम्र बाभल, ऋतुराज …
Read More »