२३ जुलै रोजी मराठी सृष्टीतील अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिचा आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचा थाट कसा होता हे स्वानंदीने शेअर केलेल्या व्हिडिओतून तिच्या चाहत्यांना समजले. स्वानंदी आणि आशिष दोघेही प्रेमात असल्याची खबर त्यांच्या आईवडिलांना होती. सुरुवातीला आशिष कुलकर्णी बद्दल तिने घरच्यांना सांगितले तेव्हा आशिष कुलकर्णी कोण? हेच …
Read More »“त्यांना वाटलं की पुणेरी माजात बोलतोय”.. अश्विन चितळेने सांगितला रोमँटिक चित्रपटाच्या ऑफरचा किस्सा
श्वास या गाजलेल्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला बालकलाकार अश्विन चितळे तुम्हाला आठवतो का. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर अश्विन देवराई, शाळा, आशाऍं, टॅक्सी नं नौ दो ग्याराह अशा १६ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अश्विनने चित्रपटात काम करण्यासोबतच आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिले. इंडोलॉजीचे शिक्षण घेतल्यानंतर अश्विनने फारसी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व …
Read More »त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे.. जयंत सावरकर यांच्या सहवासातले ते ३८ वर्षे कसे होते
२४ जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले. जयंत सावरकर ८८ वर्षांचे होते मात्र या वयातलाही त्यांचा उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच होता. सेटवर असताना कुठल्याही कलाकाराला ते आपलेसे करून घेत असत. त्यामुळे ते सर्वांच्या जवळचे अण्णाच झाले होते. त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे असे म्हणणारे मिलिंद गवळी अण्णा नेमके …
Read More »सिद्धार्थ जाधवची आर्थिक फसवणूक.. वेळीच सावध झाल्याने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. ही फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासन वेळोवेळी मदत करत आहे. सोबतच सतर्क राहण्याचेही आवाहन केले जात आहे. अशीच सतर्कता सिद्धार्थ जाधवने सुद्धा दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वीच सिध्दार्थने त्याच्या घराचे लाईटबिल भरले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळीच सिद्धार्थला भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाकडून पत्राद्वारे एक …
Read More »त्या चित्रपटावेळी माझ्यावर ९० लाखांचं कर्ज होतं.. त्यानंतरचे चित्रपट आपटले आणि मी
बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे केदार शिंदे यांना दिग्दर्शक म्हणून घवघवीत यश मिळाले. या चित्रपटासाठी केदारला कोणीही फायनान्स करायला पुढे येत नव्हता. मात्र जिओने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि बॉक्सऑफिसवर चित्रपटाने कमाल घडवत करोडोंची कमाई केली. सिने क्षेत्रात यश अपयश अशा दोन्ही गोष्टी पचवाव्या लागतात. कधीकाळी केदार शिंदे वर ९० लाखांचे …
Read More »अवधुतने सांगितली त्याला खुपणारी गोष्ट.. परिसरातील रहिवाशांनी वनखात्याकडे केली तक्रार
मराठी इंडस्ट्रीत संगीतकार, गायक, तसेच सूत्रसंचालक अशी ओळख मिळवलेल्या अवधुतच्या घरची रोजची सकाळ ही माकड चेष्टेने होते. कारण अवधुतचे घर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच वसलेलं आहे. घरात काहीतरी खायला मिळेल या उद्देशाने ही माकडं अवधुतच्या घरात हक्काने शिरतात. नुकताच त्याने असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात …
Read More »इर्शाळवाडीच्या मदतीला सरसावला ओघ.. अभिनेत्री जुई गडकरीने पाठवली मदत
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावर असलेल्या इर्शाळवाडीवर चार दिवसांपूर्वी दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण इर्शाळवाडी उध्वस्त झाली. ही बातमी समजताच एनडीआरएफ कडून मदतकार्य सुरू झाले. तर अनेक सामाजिक संस्था आणि ट्रेकर्सने याठिकाणी जाऊन स्वेच्छेने मदतकार्यास हातभार लावला. आतापर्यंत या दुर्घटनेत २७ जण मृत आढळले तर अजूनही ७८ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान …
Read More »अतिशय साध्या पद्धतीने पार पडला अमृता प्रसादचा साखरपुडा.. त्यांचा हाच अंदाज चाहत्यांना भावला
मराठी बिग बॉसच्या प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले. मात्र हे सदस्य बिग बॉसच्या घरातून जसे बाहेर पडले तसे त्यांनी आपले नाते संपुष्टात आणले. पण आता प्रथमच बिग बॉसच्या चौथ्या सिजनची जोडी विवाहबंधनात अडकताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात असताना प्रसाद जवादेचे नाव तेजस्विनी लोणारी सोबत जोडले गेले. मात्र तेजस्विनीची …
Read More »नेहा पेंडसेने सुरू केले मुंबईत आणखी एक रेस्टॉरंट.. सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
कलाकार मंडळी ही नेहमीच अभिनय क्षेत्राच्या जोडीला व्यवसाय क्षेत्रातही आपले नशीब आजमावतात. हिंदी सृष्टीत या गोष्टी सर्रास अनुभवायला मिळतात. अशातच मराठी कलाकारांनी देखील आता हॉटेल व्यवसाय क्षेत्रात जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे हिने देखील अभिनयाच्या जोडीला या व्यवसायात पाऊल टाकलेले आहे. २०२० साली शार्दूल सिंह बयास या …
Read More »छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर कलाकृती घडवायची.. मदतीसाठी खासदाराकडे गेलो तेव्हा धक्कादायक अनुभव आला
झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोच्या दोन्ही सिजनमध्ये मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांना आमंत्रित करण्यात येत होते. त्यामुळे तिसऱ्या सिजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तिसरा सिजन सुरू झाला तेव्हा सुरुवातीच्या काही एपिसोडमध्ये राजकारण्यांना पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. आरोप प्रत्यारोप तर बातम्यांमध्ये बघतो …
Read More »