इतिहासातील अशी एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना, म्हणजे जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच एक वळण लावले. मुघल सम्राज्याच्या राजधानीतून त्याच्या नजरकैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले आणि असे घडले की पुढे आयुष्यभर औरंगजेबला त्या एका घटनेबद्दल पश्चात्ताप होत राहिला. मुघल पातशहाच्या पन्नासाव्या वाढदिवशी …
Read More »