माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील समीर म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम कवी आहे. त्याची कविता कधी ऐकायला मिळते याकडे चाहते लक्ष ठेवून असतात. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मोठं नका होऊ, इतकी घाई काय असं म्हणत त्याने जगातील प्रत्येक वडिलांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. संकर्षणला मूळ …
Read More »बाय बाय यश समीर.. अखेरच्या दिवसाचे शूटिंग आटोपून कलाकारांनी घेतला निरोप
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवत असतानाही, केवळ कथानक वाढू नये. आणि त्या कथेची मज्जा संपू नये या हेतूने मालिका संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मालिकेच्या चाहत्यांना अजूनही ही मालिका हवीहवीशी वाटत आहे. त्यांनी सोशल मीडियावर …
Read More »श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण
चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …
Read More »शेफाली आणि समीरचा साखरपुडा सजला..
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशला अविनाशचं सत्य लवकरच समजणार आहे. परीचे डॉक्युमेंटस घेण्यासाठी नेहा आपल्या चाळीतल्या घरी गेलेली असते तिथेच यश अविनाशला सोबत घेऊन आलेला असतो. बंडू काका काही बोलू नयेत म्हणून काकू त्यांना रमाची शपथ घालतात. मात्र नेहा कागदपत्र घेऊन येते त्यावेळी परीच्या जन्माचा दाखला खाली पडतो. त्यावर …
Read More »शेठची पेठ बंद झाली म्हणत मालिकेला दिला भावनिक निरोप
झी मराठी वाहिनीवर आता नवीन मालिका आणि नवीन शो दाखल होत आहेत. बहुतेक मालिकांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून कलाकारांनी एकमेकांना भावनिक निरोप दिलेला पाहायला मिळतो आहे. नुकतेच मन उडू उडू झालं या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यावेळी कलाकारांनी एकत्र येऊन एक छानशी सेन्डऑफ पार्टी अरेंज केली होती. हृता …
Read More »साखरपुड्याची अंगठी हरवल्याचे पाहून परी बनवते खास अंगठी..
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजच्या भागात नेहा आणि यशचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मालिकेत त्यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने काकू यशसाठी सोन्याची अंगठी खरेदी करून आणतात. त्यावेळी मीनाक्षी तिथे येऊन ती अंगठी तिच्या ताब्यात घेते. परंतु मीनाक्षी कडून अंगठी गहाळ होते. आपल्यावर हे आरोप …
Read More »’फक्त नावं कोणी ठेवू नका’.. ७५ वा वाढदिवस साजरा करताना अशोक सराफ झाले भावुक
४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे तसेच चित्रपट सृष्टीतील ५० वर्षांच्या कारकीर्दीचे औचित्य साधून अशोक सराफ यांना झी मराठी वाहिनीवरील मालिकांनी आमंत्रित केले होते. सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये अशोक सराफ यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्या ५० …
Read More »भाज्या ओरडून ओरडून म्हणत होत्या.. संकर्षण कऱ्हाडे गेला आईसोबत भाजी खरेदीला
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत संकर्षण कऱ्हाडेने साकारलेला समीर प्रेक्षकांना खूपच भावला आहे. मालिकेच्या सेटवरचा त्याचा बिनधास्त वावर आणि अफाट विनोदबुद्धी मुळे सह कलाकारांसोबत जुळलेले त्याचे बॉंडिंग हे मालिकेतून स्पष्ट दिसून येते. त्याचमुळे मालिकेतील त्याचे सिन पाहण्यास प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. अशातच तो किचन कलाकार तसेच नाटकांमधूनही सक्रिय आहे. त्यामुळे त्याचे शेड्युल …
Read More »‘आईच्या लग्नाला यायचं हं’ म्हणत परीने दिले आमंत्रण.. यश आणि नेहाचा दिमाखदार साखरपुडा सोहळा
झी मराठी वाहिनीवरील एकमेव मालिका जी टीआरपीच्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये स्थान निर्माण करू शकली आहे ती म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मानसी मागिकर, अजित केळकर, शीतल क्षीरसागर, मायरा वायकुळ यासारख्या कलाकारांनी ही मालिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद …
Read More »गिफ्ट हे गिफ्ट असतं! कसंही असलं तरी देणाऱ्याची भावना जास्त महत्वाची
ती बोलली तरी त्याला त्रास होतो आणि ती नाही बोलली तर तो अस्वस्थ होतो. असं गोड नातं असलेल्या समीर आणि शेफाली यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश आणि नेहा यांच्यातील प्रेमाचे बंध जुळले. इकडे समीर आणि शेफाली यांचंही जुळावं याकडे प्रेक्षक लक्ष लावून बसले आहेत. तसंही …
Read More »