आज २९ एप्रिल रोजी अभिनेते मोहन गोखले यांचा स्मृतिदिन आहे. मोहन गोखले यांना लहानपणापासूनच रंगभूमीची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी राज्यस्तरावर उत्कृष्ट अभिनयाचे अनेक पुरस्कार पटकावले होते. त्यांनी पुणे येथे थिएटर अकादमीची स्थापना देखील केली होती. नाना पाटेकर यांचे पहिले मराठी नाटक भाऊ मुरारराव हे मोहन गोखले यांनी …
Read More »सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही.. सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे. अर्थात मालिकेचे कथानक आणि त्यातील सहसुंदर …
Read More »हिंदी मालिका सृष्टी गाजवल्यानंतर तब्बल ८ वर्षांनी अभिनेत्रीचे मराठीसृष्टीत कमबॅक
बरेचसे मराठी कलाकार हे हिंदी सृष्टी गाजवताना पाहायला मिळतात. हिंदी मालिका सृष्टीत त्यांना एक वेगळी ओळख मिळालेली असते. पण आपल्या मातृभाषेत सुद्धा या कलाकारांची काम करण्याची मनापासून तयारी असते, मात्र केवळ तशी संधी मिळत नसल्याने त्यांचे काम असून राहते. अशाच एक हिंदी मालिका सृष्टी गाजवणाऱ्या शुभांगी लाटकर, तब्बल ८ वर्षानंतर …
Read More »१९ वर्षे झाली त्याला जाऊन, पण तरीही लोकं मागून नावं ठेवतात.. प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केली खंत
प्रिया बेर्डे यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे कामकाज सांभाळत होत्या. मात्र इथे काम करत असताना अनेक मर्यादा येत असल्याने त्यांनी रामराम ठोकलेला पाहायला मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी पक्ष प्रवेशाबाबत भरभरून बोलले आहे. सोबतच कलाकारांची बाजू मांडताना त्या …
Read More »तो पुन्हा येणार.. झी मराठी वाहिनिवरील नव्या शोमुळे प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
झी मराठी वाहिनीचा घटलेला टीआरपी पाहून या वाहिनीने नवनवीन प्रयोग करून प्रेक्षकांना आपल्या मालिकांकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहिनीने नवनवीन मालिका, रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. मात्र त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. फु बाई फु शोचे अनेक पर्व झालेले असल्याने वाहिनीने पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या …
Read More »जेव्हा मी बघितलं की मागे उभ्या असलेल्या केदारच्या डोळ्यात पाणी होतं.. अंकुश चौधरीची भूमिकेबाबत अशी होती प्रतिक्रिया
महाराष्ट्र शाहीर हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा शाहिरांच्या गेटअप मधील अंकुश चौधरीचा एक फोटो प्रकाशित करण्यात आला. तेव्हा अंकुशला पाहून हा चित्रपट नेमका कसा असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटातील बहरला हा मधुमास नवा, गाऊ …
Read More »अरुण सरनाईक यांचे शेवटचे ते शब्द अजूनही आठवतात
मिलिंद गवळी हे मराठी चित्रपट सृष्टीचे एकेकाळी नायक म्हणून ओळखले जात होते. आताही त्यांच्या वाट्याला स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका नायक म्हणून विरोधी भूमिका वाट्याला आली आहे. त्यामुळे त्यांना कित्येकदा प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. पण एक उत्तम अभिनेता म्हणूनच त्यांना ही पावती दिली जाते हे …
Read More »अरे देवा आता हा कसं करणार.. संकेतच्या हिंदी बोलण्यावरून निवेदिता सराफ यांना पडला होता प्रश्न
अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांचा विवाहसोहळा २२ एप्रिल रोजी थाटात पार पडला. या लग्नाला दुहेरी मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. पुण्यातील शिरगाव प्रतिशिर्डी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले होते. निवेदिता सराफ संकेतला मुलाप्रमाणेच मानतात. दुहेरी मालिकेतून त्यांचे बॉंडिंग जुळून आले होते. संकेत हा खूप चांगला मुलगा आहे …
Read More »मुन्नाभाई एमबीबीएस मधला स्वामी आठवतोय.. २० वर्षात बदललेला लूक पाहून सगळेच झाले अवाक
चित्रपट मालिकेतील एक विशिष्ट पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात राहिलेले असते. या पात्राचे प्रेक्षकांना नाव आठवत नसले तरी तो चेहरा पाहिल्यानंतर त्याने निभावलेल्या भूमिकेबद्दल चर्चा केली जाते. २००३ साली आलेला मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट खूपच गाजला होता. संजय दत्त यांनी चित्रपटात प्रमुख नायकाची भूमिका साकारली होती. मात्र या मुन्नाच्या आसपास आलेली …
Read More »ठरलं तर मग मालिकेतील चैतन्य आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा
मराठी मालिका ठरलं तर मग हि स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून गेल्या नऊ आठवड्यापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सायली अर्जुनच्या जुळून आलेल्या केमिस्ट्री वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवले. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अव्वल ठरली आहे. सायली आणि अर्जुनच्या लग्नाचं खरं गुपित खास मित्र चैतन्यला ठाऊक आहे. …
Read More »