३१ मार्च १९७२ रोजी पिंजरा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला आज ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने चित्रपट संबंधित काही खास आठवणींना उजाळा देऊयात. मराठी सृष्टीतला पहिला रंगीत चित्रपट म्हणून पिंजरा या चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही शांताराम यांचे होते. तर …
Read More »माझ्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्यामुळे माझं जहाज बुडालं असं वाटलं.. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक किस्सा
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ विनोदी अभिनेता म्हणून चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. विनोदी भूमिका ही चित्रपटाची प्रमुख भूमिका ठरू शकते याचे समीकरण दादा कोंडके यांच्यामुळे बदलले. त्यांच्याचमुळे नायकाला एक वेगळी बाजू मिळाली असे लक्ष्मीकांत बेर्डे सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक धमाल किस्से तुम्ही आजवर …
Read More »तिने रमेश अशी हाक मारली की आशा पल्लवित व्हायच्या.. रमेश देव यांना अखेरच्या दिवसात होती खंत
आज २७ मार्च, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा वाढदिवस. सीमा देव या माहेरच्या नलिनी सराफ. वडिलांचे निधन झाले तेव्हा नलिनी यांनी नृत्याच्या कलेवर चित्रपट सृष्टीत स्थान मिळवले. सुरुवातीला नृत्याच्या समूहातून त्यांना काम मिळाले. त्यानंतर आलिया भोगासी या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. सीमा हेच नाव त्यांनी पुढे आत्मसात केले. ग्यानबा तुकाराम …
Read More »मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागतेय.. महिन्याभरापूर्वी संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाग्यश्रीचा धक्कादायक खुलासा
गेल्या महिन्यात १२ मार्च रोजी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यावेळी भाग्यश्रीच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली होती. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचा पुण्यात संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. मात्र यावर कुठलीही शहानिशा होत नसल्याने माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या अशी मागणी …
Read More »कोणी कितीही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी.. मयुरीने टीकाकारांना दिला ईशारा
खुलता कळी खुलेना या मालिकेमुळे पेशाने डेंटिस्ट असलेली मयुरी देशमुख अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. त्याअगोदर मयुरी चित्रपट आणि नाटकातून आपले नशीब आजमावू पाहत होती. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात मयुरी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. मराठी सृष्टीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिने आशुतोष भाकरे सोबत लग्नाची गाठ बांधली. मात्र दोन वर्षांपूर्वी …
Read More »त्या चित्रपटानंतर मी हताश झाले.. तीन चार वर्षे तर मी अभिनय क्षेत्रातही सक्रिय नव्हते
लिंबू कलरची साडी म्हटलं की अश्विनी भावे हे नाव लगेचच समोर येतं. अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, कळत नकळत, एक रात्र मंतरलेली, वजीर, घोळात घोळ. हळद रुसली कुंकू हसलं या आणि अशा कितीतरी चित्रपटातून अश्विनी भावे यांनी दमदार अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख जपली. खरं तर कुठलीही पार्श्वभूमी नसताना अश्विनी भावे यांनी …
Read More »वंदना गुप्ते यांनी शिरीषसोबत पुन्हा एकदा केले लग्न.. सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते या पुन्हा एकदा बोहल्यावर चढल्या आहेत. त्याला कारणही तसेच खास आहे. वंदना गुप्ते यांनी शिरीष गुप्ते यांच्या सोबत ५० वर्षांपूर्वी लग्नाची गाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. मात्र सेलिब्रेश कसे करायचे हे त्यांच्या मुलांनी अगोदरच प्लॅन करून …
Read More »एक काळ गाजवूनही उतारवयात राहायला घर नाही, जेवायला अन्न नाही.. कलाकारांच्या अडचणींवर प्राजक्ता स्पष्टच बोलली
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या निस्सीम सौंदर्याचे अनेकजण चाहते आहेत. अनेक तरुणांची क्रश बनली असल्याने तिच्या प्रत्येक अदाकारीवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जातात. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. हास्यजत्राची होस्ट, रानबाजार सारखी वेबसिरीज आणि चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. मात्र आपला स्वतंत्र असा व्यवसाय …
Read More »म्हणून संकर्षणच्या नाटकातून तिने काढता पाय घेतला.. समोर आले कारण
संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नियम व अटी लागू नाटकाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे प्रमुख भूमिका साकारत आहे. संकर्षण या नाटकासोबतच तू म्हणशील तसं हे नाटकही करत आहे. त्यामुळे सध्या नाटकांच्या दौऱ्यात त्याची धावपळ सुरू आहे. तू म्हणशील तसं नाटकात …
Read More »मी जिवंत आहे हेच माझ्यासाठी.. अगोदर डोळ्यावर शस्त्रक्रिया आणि आता किडनी ट्रान्सप्लांट
बाहुबली चित्रपटामुळे राणा दग्गुबती हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. खरं तर ही भुमीका खलनायकी ढंगाची जरी असली तरी नायकाच्या तोडीसतोड होती. त्यामुळे चित्रपटातील नायक इतकाच खलनायक देखील खूप चर्चेत आला होता. राणा दग्गुबती दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता असला तरी २०११ सालच्या दम मारो दम या बॉलिवूड चित्रपटातून त्यांने हिंदी सृष्टीत …
Read More »