भरत जाधव यांनी रंगभूमीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात केदार शिंदे, विजय चव्हाण, अंकुश चौधरी सारखी मित्रमंडळी भेटली. केदार आणि अंकुश कॉलेजपासूनचे मित्र मराठी सृष्टीत एवढे लोकप्रिय होतील याची कल्पनाही त्यांनी त्यावेळी केलेली नसावी. भरत जाधव मूळचे कोल्हापूरचे, मात्र त्यांचे शिक्षण परळ येथे झाले. गेल्या २३ …
Read More »मांडव सजला, हळदीचा सोहळा रंगला.. मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई
गेल्या काही दिवसांपासून मराठी सृष्टीतील कलाकारांनी लग्न सोहळ्याचा घाट घातलेला पाहायला मिळतो आहे. येत्या काही दिवसात स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे, त्याची खास मैत्रीण रुचिका धुरी सोबत लग्नाची गाठ बांधत आहे. आकाशच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र लग्नाची तारीख त्याने गुलदस्त्यात ठेवली …
Read More »तू म्हणशील तसं नाटकातून अभिनेत्रीचा काढता पाय.. या प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळणार संधी
संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित तू म्हणशील तसं हे नाटक साधारण दीड वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या नाटकात आदिती आणि गौरव अशा दोन भिन्न स्वभावाच्या नवरा बायकोची धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अदिती ऑफिसमध्ये गौरवची बॉस असते. मात्र वेंधळा गौरव घरी तिच्याशी जसा वागतो तसाच तो ऑफिसमध्ये सुद्धा …
Read More »लग्नानंतर बऱ्याच वर्षाने पुण्याला परतली अभिनेत्री.. भाचीला पाहून अश्रू झाले अनावर
अभिनय क्षेत्राला रामराम ठोकून अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर परदेशात जाणे पसंत केले. यामध्ये माधुरी दीक्षित हिचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मात्र अभिनयाच्या ओढीने माधुरी पुन्हा कालासृष्टीशी जोडली गेली. मराठी चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या अश्विनी भावे यादेखील काही वर्षाने पुन्हा कालासृष्टीशी जोडल्या गेल्या. आता मालिका सृष्टीतील काही नायिकांनी आपल्या नवऱ्यासोबत परदेशात संसार थाटला …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीचे दुखद निधन.. शरीराने उंच आणि किरकोळ शरीरयष्टी असल्यामुळे अनेकदा बाहेर काढण्यात आले
जय संतोषी माँ या गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या, प्रसिद्ध अभिनेत्री बेला बोस यांचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. नृत्यांगना म्हणून बेला बोस यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर चित्रपटाची प्रमुख नायिका ,सहाय्यक अशा भूमिका त्यांनी वठवलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त …
Read More »मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा.. लवकरच चढणार बोहल्यावर
झी मराठीवरील तेजपाल वाघ यांच्या बऱ्याचशा मालिकांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. लागीरं झालं जी या मालिकेनंतर तेजपाल वाघ यांनी कारभारी लयभारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. राजकारणी व्यक्तीच्या आयुष्यावर भाष्य करणारी मालिका जवळपास एक वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. या मालिकेत निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांनी प्रमुख भूमिका …
Read More »हा आकडा लोकांसमोर आला तर धक्का बसेल.. महाराष्ट्रात मराठी सिनेमांचं कटू सत्य आहे
काही कारणास्तव चित्रपट पूर्ण होत नाहीत किंवा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत याचे एक महत्वाचे कारण असते ते म्हणजे पैसा. चित्रपट बनवण्यासाठी अनेक निर्माते प्रयत्न करतात मात्र यासाठी ते आपलं घर देखील गहान ठेवतात. याचे अलीकडच्या काळात उदाहरण पहायचे झाले तर स्वराज्यरक्षक संभाजी मालिका. पुरेसा पैसा उपलब्ध होत नव्हता तेव्हा अमोल …
Read More »तुझ्या हातात जो फोटो आहे तो रोल तू करणार.. वाढदिवसाच्या दिवशी प्रसादला मिळालं भन्नाट सरप्राईज
आज अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक यांचा वाढदिवस आहे. प्रसादच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा मिळत आहेत. अशातच आता प्रसादला प्रसिद्ध दिग्दर्शकाने एक खास सरप्राईज देखील दिलेलं पाहायला मिळत आहे. हे खास सरप्राईज म्हणजेच प्रसादची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट आहे. आजवर नेते, अभिनेते यांच्यावर बायोपिक बनवण्यात आल्या आहेत. मराठी सृष्टीत …
Read More »अभिनेत्याने विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं होतं घर.. आता घराबाबत घेतला हा निर्णय
आपण जी भूमिका जगलो त्याच व्यक्तिरेखेच्या सहवासात आपलं एक छानसं घर असावं, अशी ईच्छा ज्येष्ठ अभिनेते अजय पुरकर यांनी व्यक्त केली होती. अजय पुरकर हे गेल्या तीन दशकापासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. आजवर त्यांनी चित्रपट, मालिका तसेच नाटकातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मात्र पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटाने त्यांना एक वेगळी …
Read More »भाग्य दिले तू मला फेम विवेकने घेतली एवढ्या लाखांची पहिली गाडी..
भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील मालिकेत लवकरच राज आणि कावेरीच्या लग्नाचा बार उडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत या दोघांचे लग्न कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून होती. मात्र आता साखरपुड्या नंतर हे दोघेही आता २६ फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत. त्यामुळे २० तारखेपासून मालिकेत त्यांच्या लग्नाच्या पूर्व …
Read More »