सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. शालिनी आणि देवकीला धडा शिकवणारी डॅशिंग गौरी प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. गौरी माईंजवळ जाऊन खऱ्या गौरीलाच गौरी असल्याचे नाटक करावे लागतंय, पण आपण यातून बाहेर पडू असे बोलून जाते. मात्र माईंच्या वेशात तिथे …
Read More »मन झालं बाजिंदमध्ये होणार दादासाहेबांची एन्ट्री.. मालिकेत रंजक वळण
मन झालं बाजिंदमध्ये होणार दादासाहेबांची एन्ट्री कधी गैरसमजातून तर कधी रागाच्या भरातून मन झालं बाजिंद या मालिकेतील कृष्णा आणि राया यांच्या नात्यात काही ना काही दुरावा येतोच. त्यात रायाशी लग्न होणाऱ्या बायकोच्या जीवाला धोका असेल या भविष्यवाणीचा फटका कृष्णाला अनेकदा बसला आहे. या भविष्यवाणीच्या आधारे रायाची गुली मावशी काही ना काही …
Read More »चंदू चिमणेच्या चिमणीला ओळखलंत.. या अभिनेत्रीने साकारली भूमिका
तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचा मित्र म्हणजेच चंदू चिमणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या धांदरटपणामुळे त्याच्या पत्नीलाही त्याचा त्रास होत आहे. चिमणे अमृततुल्य हा व्यवसाय सांभाळणाऱ्या चिमणा चिमणीची ही मजेशीर जोडी मालिकेत धमाल उडवताना दिसत आहे. ही भूमिका किरण भालेराव आणि दिशा दानडे यांनी साकारली आहे. दिशा …
Read More »या दिवशी थाटात पार पडणार विराजस आणि शिवानीचा लग्नसोहळा.. तारीख केली जाहीर
बॉलिवूड सृष्टीत आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लगीनघाई सुरू झाली आहे. प्रसार माध्यमातून या लग्नाला कोणी कोणी हजेरी लावली हे दाखवण्यासाठी पुरती चढाओढ रंगली आहे. एकीकडे ही लगीनघाई सुरू असतानाच मराठी सृष्टीतील एक चर्चेत असलेलं कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहेत. हे चर्चेत असलेलं कपल …
Read More »भर स्टेजवर सई ताम्हणकरने केला ललित प्रभाकरचा अपमान..
खरंतर कोणत्याही अवार्डच्या मंचावर एकमेकांचे कौतुक करण्यात कलाकारांची स्पर्धा सुरू असते. पण नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सई ताम्हणकर पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आली. तेव्हा तिला पुरस्कार देताना अभिनेता ललित प्रभाकर याने तिचा झाडून अपमान केला. त्यावर उत्तर म्हणून सईनेही ललितची लाज काढण्याची संधी सोडली नाही. हाच प्रकार दिग्दर्शक हेमंत …
Read More »वल्लीने पटवर्धनांचा वाडा घेतला सौरभकडून.. मालिकेत आलं रंजक वळण
मऊ लागलं म्हणून कोपरानं खणणारी पात्र अनेक मालिकांमध्ये नाट्य निर्माण करत असतात. सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या तू तेव्हा तशी या मालिकेतील नायक सौरभ पटवर्धन याची वहिनी पुष्पवल्ली हिनेही असाच गळ टाकत पटवर्धनांचा सौरभच्या नावाने असलेला वाडा नवरा सचिनच्या नावावर लिहून घेतला आहे. घरात रामनवमीची पूजा सुरू असतानाच रंगलेला हा इमोशनल …
Read More »मी कित्येक रात्री जागून काढल्यात.. पत्नी पासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्याने केला खुलासा
अक्षर कोठारी मराठी सृष्टीतला एक हँडसम नायक म्हणून ओळखला जातो. स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तो शांतनूची भूमिका साकारत आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. कमला, चाहूल, काय रे रासकला यातून तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. स्वाभिमान मालिकेतील त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम …
Read More »सुंदर आमचे घर मालिकेतील प्रणालीची मुलगी आहे प्रसिद्ध बालकलाकार
सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुंदर आमचे घर’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सासू सून नणंद यामच्यामधील भांडणांना आणि कटकारस्थानाला बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. अभिनेत्री संचिता कुलकर्णी काव्याची भूमिका साकारत असून रितेशची भूमिका संचित चौधरी याने निभावली आहे. आईजींची भूमिका उषा …
Read More »झी मराठी वरील या दोन मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप
स्टार प्रवाह वाहिनीच्या तुलनेत झी मराठी वाहिनीवरील मालिकांना कमी टीआरपी मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दुपारी देखील या वाहिनीवर नव्या मालिका पाहायला मिळत आहेत. मालिकेचा वाढता टीआरपी हे सगळे बदल घडवून आणत असल्याने कुठेतरी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वहिनी देखील …
Read More »या प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा.. पहा खास फोटो
झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. रविवारी ३ एप्रिल रोजी अमृता पवार आणि निल पाटील यांचा साखरपुडा पार पडला. ‘My person, for life’ असे म्हणत तिने …
Read More »