प्राजक्ता माळीची गुरू रवी शंकर यांच्यावर खूप श्रद्धा आहे. काही दिवसांपूर्वी आर्ट ऑफ फाउंडेशन अंतर्गत तिने गुरूपूजा पंडित हा कोर्स पूर्ण केला होता. अध्यात्मचा मार्ग स्वीकारलेल्या प्राजक्ताने गेल्या काही दिवसांपासून अनेकदा श्री रविशंकर यांच्या आश्रमाला जाऊन भेट दिली आहे. त्यामुळे प्राजक्ताने संन्यास घेतला का अशी चर्चा पाहायला मिळाली होती. या …
Read More »शिवा, पारू नंतर झी मराठीवर आणखी दोन नव्या मालिका.. पुन्हा कर्तव्य आहे नवरी मिळे हिटलरला मालिकेचा असणार रिमेक
झी मराठी वाहिनीने आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. कारण गेल्या काही दिवसांत या वाहिनीने अनेक नव्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. शिवा आणि पारू या दोन नव्या मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहिनीने जुन्या मालिकांना डच्चू दिलेला आहे. शिवा आणि पारू या मालिकेच्या …
Read More »सानिया मिर्झा सोबत घटस्फोटानंतर शोएब मलिक तीसऱ्यांदा चढला बोहल्यावर.. या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झासोबत घटस्फोट झाल्यानंतर आज लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केल्याची बातमी व्हायरल होत आहे. शोएब मलिकने आज शनिवारी २० जानेवारी रोजी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले असल्याचे जाहीर केले आहे. सना आणि शोएब दोघांनीही ही बातमी सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना …
Read More »पुण्यात पार पडला प्रसिद्ध अभिनेत्रीचा साखरपुडा
कलाविश्वात बहुतेक कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. शुक्रवारी १२ जानेवारी रोजी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने सिद्धार्थ राऊत सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला. स्वरदा आणि सिध्दार्थचा हा साखरपुडा पुण्यामध्ये झाला. यावेळी मराठी सृष्टीतील काही मोजक्या कलाकारांना तिने आमंत्रण दिले होते. स्वरदाने ज्याच्याशी आयुष्यभराची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे तो सिद्धार्थ आर्किटेक्ट …
Read More »३ इडियट्सच्या प्रीमियरला कोणीच माझ्यासोबत फोटो नाही काढले.. ओमीने सांगितला थक्क करणारा किस्सा
२००९ सालचा ३ इडियट्स या चित्रपटातून मराठमोळ्या ओमी वैद्यने अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली होती. लवकरच ओमी वैद्य अभिनित आणि दिग्दर्शित आईच्या गावात मराठीत बोल हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. १९ जानेवारी रोजी त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ओमीने स्वतः नायकाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री संस्कृती बालगुडे …
Read More »कोणीतरी टोपणनावाने हाक मारून माझी किंमत.. अंड्या पचक्यावर आनंद इंगळे यांचं स्पष्ट मत
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांचे कान पिळले होते. मराठी कलाकारांनी त्यांचा स्वतःचा मान जपायला हवा असे त्यांनी परखडपणे मत मांडले होते. बहुतेक कलाकार हे समाजात वावरताना टोपणनावाने एकमेकांना हाक मारतात. त्यामुळे तुम्हीच जर तुमचा मान जपला नाही तर लोकं तुम्हाला मान कसा देतील …
Read More »तुम्ही तुमचं मोठेपण जपलं पाहिजे.. राज ठाकरे यांच्या परखड वक्तव्यांचा कलाकारांवर परिणाम
काल पिंपरी चिंचवड येथे १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा सोहळा पार पडला. तीन दिवस चाललेल्या सोहळ्यात राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. राज ठाकरे मराठी कलाकारांच्या बाजूने नेहमीच बोलत असतात त्यांना प्रोत्साहन देत असतात. पण काल पहिल्यांदाच त्यांनी मराठी कलाकारांची चांगलीच कानउघाडणी केलेली पाहायला मिळाली. …
Read More »आई मला म्हणते की तू या इंडस्ट्रीसाठी खूपच साधा आहे.. कलाकार समोरासमोर येतात तेव्हा खोटेपणा चेहऱ्यावर दिसतो
अभिनेता पुष्कर जोग हा बालपणापासूनच चित्रपटातून काम करतो आहे. महेश कोठारे यांच्या जबरदस्त चित्रपटातून तो पहिल्यांदा नायकाच्या भूमिकेत झळकला होता. मराठी बिग बॉसच्या घरात असताना सई लोकूर सोबत त्याचे नाव जोडण्यात आले होते. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. पण या गोष्टी मी सिरियसली घेतल्या नाहीत असे नुकत्याच एका …
Read More »नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चिमुकल्या पावलांची एन्ट्री.. अभिनेत्रीने गोड बातमी देताच अभिनंदनाचा झाला वर्षाव
मराठी सेलिब्रिटी विश्वात रंजक घडामोडी घडत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत असताना अनेक कलाकारांनी साखरपुडा करून तसेच लग्न करून आयुष्याला नवी सुरुवात केलेली आहे. तर अनेकांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झालेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. तर आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका अभिनेत्रीला पुत्ररत्न …
Read More »मला कुणी मालिकेतून काढलेलं नाही.. नाराज प्रेक्षकांना अभिनेत्रीने केले आवाहन
एखादी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून असते. त्या मालिकेतील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे एक छान बॉंडिंग जुळलेले असते. पण अशातच जर त्या मालिकेतील प्रमुख पात्रालाच तडकाफडकी काढून टाकण्यात येते, तेव्हा त्या मालिकेची लिंक कुठेतरी तुटलेली दिसून येते. ज्या कलाकाराने ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवलेली असते त्याच्याजागी अचानक कोणी नवखा कलाकार आला तर …
Read More »