झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सौरभ आणि अनामिकाच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी स्वीकारलं आहे. या सोबतच मालिकेत राधा आणि निलची देखील प्रेम कहाणी जुळलेली पाहायला मिळते आहे. निलची भूमिका साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात सुद्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मालिकेतील निलचे लग्न …
Read More »तीन वर्षांचा संसार मोडल्यानंतर हिंदी सृष्टीतील अभिनेत्याने मराठमोळ्या कलाकारासोबत बांधली लग्नाची गाठ
वर्षाच्या सुरुवातीलाच हिंदी मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज ४ जानेवारी २०२३ रोजी अनुपमा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता रुशद राणा याने केतकी वालावलकर हिच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केले आहे. या लग्नाला अनुपमा मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. तर बहुतेक हिंदी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी रुशद आणि केतकीचे लग्न …
Read More »सर्वांना आदराने तुम्ही अशी हाक मारतो मग आईला तू असे का म्हणतो.. रितेशला विचारला प्रश्न
रितेश देशमुख ने मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्याला खाजगी आयुष्यबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. अशा अनेक मुलाखतीतून रितेश सर्वांचा आदर राखतो, सर्वांना आदराने तुम्ही, आपण असेच बोलतो. अगदी आपल्या मुलांना देखील तो एकेरी नावाने कधीच हाक मारत नाही, हे तुम्ही देखील अनेकदा अनुभवले असेलच. ह्याच मुद्द्यावर …
Read More »स्वाभिमान मालिकेत विनायकची एन्ट्री.. हा अभिनेता साकारणार भूमिका
स्टार प्रवाहवरील शोध अस्तित्वाचा या मालिकेत पल्लवी आणि शांतनूची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. मोठया आईच्या कटकारस्थानापासून ती सूर्यवंशी कुटुंबाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मात्र आता विनायकच्या रूपाने आणखी एक अडथळा त्यांच्या संसारात लुडबुड करत आहे. मालिकेत मोठ्या आईचा मुलगा म्हणजेच विनायक सूर्यवंशी या पात्राची एन्ट्री झाली आहे. …
Read More »फेब्रुवारी महिन्यात लग्न.. आता गोड बातमी देत अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे होणार आगमन
गेल्या वर्षी अनेक गोड आठवणी सोबत घेऊन आता नविन वर्षात पाऊल टाकत आहे. असे म्हणत मराठी मालिका अभिनेत्रीने लवकरच होणाऱ्या बाळाच्या आगमनाची बातमी दिली आहे. ही अभिनेत्री आहे प्रसिद्धी किशोर. फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्धीने ओंकार वर्तक सोबत लग्नाची गाठ बांधली होती. लग्नानंतर घर संसारात रमलेल्या प्रसिद्धीच्या घरी आता चिमुकल्या पावलांचे आगमन …
Read More »जाता जाता बिग बॉसच्या घरात फुलली नवीन प्रेमकहाणी.. दोघांच्याही डोळ्यात दाटले अश्रू
मराठी बिग बॉसच्या प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत. बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये देखील असे प्रसंग थोड्या फार प्रमाणात प्रेक्षकांना जाणवले. सुरुवातीलाच त्रिशूल मराठे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यात छान बॉंडिंग जुळले. दोघेही नाशिकचे असल्याने त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले. मात्र त्यानंतर त्यांच्यात प्रेम जुळेल अशी आशा वाटत असतानाच त्यांच्यातील …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री…
रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत आता सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. इतके दिवस दीपा आणि कार्तिक यांच्यातील मतभेद आता कमी झालेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत जेनेलियाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. श्रावणीच्या समजावण्याने कार्तिकला आपली चूक उमगते. त्यानंतर कार्तिक दीपाजवळ ही खंत व्यक्त करताना दिसला. आपण दीपाशी किती …
Read More »नानांचे स्वप्न म्हणत आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली गाडी
चंदेरी दुनियेत पाऊल टाकल्यानंतर कलाकार मंडळी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. स्वप्नं सत्यात कशी उतरतील याचा पाठपुरावा ते सतत करत राहतात. अशीच स्वप्न उराशी घेऊन आलेल्या अभिनेत्रीचे खूप दिवसांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. अशी कुठे काय करते, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकांनी लोकप्रियता मिळवून दिलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीच्या बाबांचं म्हणजेच नानांच …
Read More »कलादर्पण अवॉर्ड सोहळ्यात निशिगंधा वाड यांच्या मुलीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा..
अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच्या कालादर्पण फाउंडेशनच्या अंतर्गत २७ डिसेंबर रोजी यंदाचा १३ वा कालादर्पण अवॉर्ड सोहळा दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि क्रांती रेडकर यांनी समर्थपणे सांभाळले. कलाकारांबाबत कुठलाही आकस मनात न ठेवता योग्य त्या व्यक्तीला पुरस्कृत करण्यात येते, असे या अवॉर्ड सोहळ्याचे वैशिष्ट्य अभिनेत्री अर्चना …
Read More »जयंती मेहतानी अनुष्काच्या लग्नासाठी सुचवले स्थळ.. मुलाचा फोटो पाहून अनुष्का गोंधळली
माझी तुझी रेशीमगाठ या मालीकेत अनुष्काला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिम्मी काकूंना देखील अनुष्का दिसल्याने नेहा परत आली असल्याचे तिला वाटत आहे. तर नेहाची बेस्ट फ्रेंड म्हणजेच शेफाली नेहाला गमावल्यामुळे खूपच दुःखी असते. अनुष्काला प्रत्यक्षात समोर पाहुन ती मात्र खुपच भावुक होते. नेहा परत आली असे तिला वाटत …
Read More »